शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काही लोक देव पाण्यात बूडवून बसले असले तरी आमचे निलंबन होणार नाही - विश्वनाथ भोईर

By मुरलीधर भवार | Updated: July 15, 2023 15:52 IST

सध्या राज्याच्या राजकारणात दररोज नव नव्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.

कल्याण - काही लाेक देव पाण्यातू बुडवून बसले आहेत. निर्णय वेगाने घ्या की हळूहळू घ्या. आमचे निलंबन होणार नाही. आम्ही सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहून केल्या आहे. सर्वोच्च न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कसलीही भीती नाही असे प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दीिली आहे. ठाकरे गटाचे सूनिल प्रभू सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणीसाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर आमदार भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात दररोज नव नव्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. हे सर्व सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार सूनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १६ आमदारांच्या आपत्रेते संदर्भात निर्णयासा्ठी विलंब केला जात आहे. त्यासाठी न्यायालायने दखल घ्यावी. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना नोटिस बजावली आहे. त्यांनी या प्रकरणी १४ दिवसात उत्तर द्यायचे आहे.

१६ आमदारांचे काय होणार ही चर्चा राजकारणात सूरु झाली आहे. या बाबत आमदार भोईर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे गटाचे सूनिल प्रभू यांनी जी याचिका दाखल केली आहे. आमदारांच्या निलंबनाबाबत त्या प्रक्रियेला वेग येणार अशा बातम्या प्रसार माध्यमावर सुुरु आहेत खरं तर हे बऱ्याच दिवसापासून सुुरु आहे. त्याला आमदार भाेईर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणPoliticsराजकारण