शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाच दिवसांनंतरही ‘त्या’ आईचा थांगपत्ता लागेना, आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 01:01 IST

ठाकुर्ली परिसरातील कचोरे खाडीच्या परिसरात सोमवारी दोन लहान मुले सोडून जाणारी आई रत्नमाला साहू हिचा पाच दिवस उलटूनही शोध लागलेला नाही.

डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील कचोरे खाडीच्या परिसरात सोमवारी दोन लहान मुले सोडून जाणारी आई रत्नमाला साहू हिचा पाच दिवस उलटूनही शोध लागलेला नाही. खाडीच्या पाण्यात उडी मारून तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांकडून आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही आधार घेतला जात आहे.साहू कुटुंब ठाकुर्लीतील ९० फूट रोड परिसरात वास्तव्याला आहे. खाडी परिसरात बेवारस स्थितीत आढळलेली दोन्ही लहान मुले सध्या ‘जननी आशिष’ या बालसंगोपन केंद्रात आहेत. तर रत्नमाला हिचा पती सुब्रत तिचा सर्वत्र शोध घेत आहे.  खाडीकिनारी तिची चप्पल आणि मोबाइल आढळून आला आहे, पण पाच दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नाही. 

सीसीटीव्ही फुटेज तपासणारविष्णूनगर पोलिसांप्रमाणे टिळकनगर पोलीसही तिचा शोध घेत आहेत. साहू कुटुंब राहत असलेल्या परिसरातील तसेच कचोरे खाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जाणार आहेत. यात काही तपासाचा धागादोरा सापडतो का, हे पाहिले जाणार आहे. यासंदर्भात या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस नाईक युवराज बागुल यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

टॅग्स :kalyanकल्याण