शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कल्याण ग्रामीणमध्ये 'ब्रेक द चेन'चे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:40 IST

महानगरपालिका क्षेत्र वगळता ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे ,दुधडेअरी, मिठाई व इतर अन्न पदार्थ विक्रीचे दुकानं सोमवार ( 10 मे) सकाळी 7 वाजेपासून शुक्रवारी ( 15 मे)  सकाळी 7 वाजेपर्यंत  घरपोच सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे

कल्याण - कल्याण  ग्रामीण परिसरात कोरोनाची साखळी  तोडण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ब्रेक द चेन  अंतर्गत  नवीन आदेश जारी केले आहेत. त्यामुळे  ग्रामीण भागात काही दिवस कडक लॉकडाऊन असणार हे  निश्चित झाले आहे.10 मे पासून ते 15 मे पर्यंत हे नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. या वृत्तास कल्याणचे तहसीलदार  दीपक आकडे यांनीही दुजोरा दिला आहे. 

महानगरपालिका क्षेत्र वगळता ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे ,दुधडेअरी, मिठाई व इतर अन्न पदार्थ विक्रीचे दुकानं सोमवार ( 10 मे) सकाळी 7 वाजेपासून शुक्रवारी ( 15 मे)  सकाळी 7 वाजेपर्यंत  घरपोच सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही अनेक नागरिक मोठ्या संख्येने बाधित झाले आहेत. त्यामुळे  नवीन आदेशाला ग्रामीण परिसरातील नागरिक कशाप्रकारे  सहकार्य करतात ते पाहावे लागेल. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यात येत्या 10 मे पासून 15 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याबाबतचा  प्रस्ताव   तहसीलदार आकडे   यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करून  जिल्ह्याधिका-यांनी ब्रेक द चेनचे  नवीन आदेश पारित केले.

टॅग्स :kalyanकल्याणcorona virusकोरोना वायरस बातम्या