शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

लाखो रुपये देऊन घर तर घेतले; पण  ना प्यायला पाणी, ना जायला रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:33 IST

वसाहतीतील पाणीप्रश्न गंभीर

- मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण - शीळ रोडलगत टाटा नाकानजीक मोठी गृहसंकुल वसाहत आहे. या वसाहतीत १९ इमारती आहेत. या १९ इमारतीत १३४० सदनिका आहेत. या १३४० सदनिकाधारकांना कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे या नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. या वसाहतीमधील घरे बिल्डरने २००७ मध्ये बांधली. या घराचा ताबा ग्राहकांना दिला गेला. त्यानंतर गृह निर्माण सोसायटी २०१० मध्ये अस्तित्वात आली. 

  या मोठ्या वसाहतीचा परिसर यापूर्वी कल्याण ग्रामीण भागात होता. २७ गावेही महापालिकेत समाविष्ट नव्हती. त्यामुळे या परिसराला ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. हा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून केला जातो. आता ही वसाहत आणि २७ गावे ही महापालिकेत आहे. त्यामुळे या वसाहतीला पाणी देणे, ही जबाबदारी महापालिकेची आहे.  एमआयडीसीने पाण्याचा कोटाही वाढविला आहे. एमआयडीसीकडून केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा दाबही कमी असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. 

घरे महाग; पण ना रस्ते; ना पाणीदहा वर्षांपूर्वी वन रूम किचन बेडरूमकरिता २० ते २२ लाख रुपये मोजले होते. टू रूम वन रूम किचन बेडरूमकरिता ३५ लाख रुपये मोजले होते. घर महाग मिळाले. मात्र ना रस्ते ना पाणी. 

पावसाळ्यात पायी चालणे कठीणरस्ते व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यात रस्ते चिखलमय असतात. त्यातून वाट काढत नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते.

नालेही नाहीतसोसायटीच्या सांडपाण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही. 

घाण पाणीही रस्त्यावरसोसायटीच्या मागच्या बाजूला ड्रेनेजचे पाइप नसल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्याचा नागरिकांना त्रास होतो.

टँकरवर महिन्याला २५ हजाराचा खर्च४० सदनिकांची एक इमारत आहे. या ४० सदनिकाधारकांना टँकरने पाणी मागवावे लागते. त्यासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च होतात.

समस्या जैसे थेसोसायटीला संरक्षक भिंत नाही. तसेच पथदिव्यांची व्यवस्था नाही.     -चेतन चव्हाण, रहिवासी.

सोसायटीच्या पाणी समस्येविषयी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, कायमस्वरूपी समस्या सुटलेली नाही.     -अमरसिंग चव्हाण, रहिवासी.

या वसाहतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बूस्टर पंप बसविला आहे. मध्यंतरी एमआयडीसीकडूनच पाणीपुरवठा कमी केला जात होता. कारण जलवाहिनी फुटली होती. आठ दिवस पाण्याची समस्या होती.     -किरण वाघमारे, अभियंता, 

टँकरवर महिन्याला २५ हजाराचा खर्च४० सदनिकांची एक इमारत आहे. या ४० सदनिकाधारकांना टँकरने पाणी मागवावे लागते. त्यासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च होतात.    पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी. 

टॅग्स :kalyanकल्याण