शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला आनंद, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 14:35 IST

कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क: कल्याणकल्याण  डोंबिवली शहराला लागून असलेले 27  गावांचा तिढा अजूनही सुटला नाही..मात्र कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे...कारण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास 80 अंगणवाड्यांचे शहरात विलीनीकरण झाले आहे..यासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  माजी उपमहापौर तथा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पाठपुरावा केला होता..या पाठपुराव्याला यश मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी भोईर यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. 

कल्याण ग्रामीण मधील 80 आंगणवाड्या या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत होत्या.2016 पासून या अंगणवाड्यांचे शहरी भागात   विलीनीकरण व्हावे यासाठी  मोरेश्वर भोईर हे प्रयत्न करत होते. या सर्व अंगणवाड्या शहरी भागात विलीन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तसा जीआरही काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने सेविकांच मानधन व इतर समस्यां मार्गी लागण्याची  आशा निर्माण झाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांचा सर्व कारभार चालणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :kalyanकल्याण