शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला आनंद, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 14:35 IST

कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क: कल्याणकल्याण  डोंबिवली शहराला लागून असलेले 27  गावांचा तिढा अजूनही सुटला नाही..मात्र कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे...कारण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास 80 अंगणवाड्यांचे शहरात विलीनीकरण झाले आहे..यासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  माजी उपमहापौर तथा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पाठपुरावा केला होता..या पाठपुराव्याला यश मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी भोईर यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. 

कल्याण ग्रामीण मधील 80 आंगणवाड्या या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत होत्या.2016 पासून या अंगणवाड्यांचे शहरी भागात   विलीनीकरण व्हावे यासाठी  मोरेश्वर भोईर हे प्रयत्न करत होते. या सर्व अंगणवाड्या शहरी भागात विलीन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तसा जीआरही काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने सेविकांच मानधन व इतर समस्यां मार्गी लागण्याची  आशा निर्माण झाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांचा सर्व कारभार चालणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :kalyanकल्याण