शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

वीजबिले कमी न झाल्यास आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 01:42 IST

मनसेचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

डाेंबिवली : वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ मनसेने गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली. तरीही मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, कल्याण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, डोंबिवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे आदी उपस्थित होते. दरम्यान, वीजबिले कमी न झाल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला आहे.

भोईर यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यावेळेस वीजबिल माफ करू, असा शब्द सरकारने दिला होता. सरकारने तो पाळवा अन्यथा आगामी काळात मनसे अधिक तीव्र भूमिका घेईल, असा इशारा त्यांनी दिला. तर, म्हात्रे म्हणाले, ‘सरकार वाढीव वीजबिले माफ करत नसेल, तसेच घरात उपाशी मरण्यापेक्षा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून छातीवर गोळ्या झेललेल्या बऱ्या, या विचाराप्रत जनता आलेली आहे. हे ओळखून मनसे सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्व ताकदीनिशी उतरून हा निर्णय रद्द करायला लावल्याशिवाय राहणार नाही.’

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे