शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

कल्याणमध्ये इमारतीसाठी खाेदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: March 25, 2023 15:19 IST

कैलासनगरात राहणारा रेहान शेख हा आज सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. ताे शाळेत गेला नाही.

कल्याण : शहराच्या पूर्वभागातील कैलासनगरात एका इमारतीसाठी खाेदलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव रेहान शेख असे आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कैलासनगरात राहणारा रेहान शेख हा आज सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. ताे शाळेत गेला नाही. त्या परिसरात असलेल्या माेकळ्या जागेवर खेळण्यासाठी गेला. रेहान ज्या ठिकाणी खेळत हाेता. त्याच ठिकाणी एका बिल्डरने इमारतीसाठी माेठ्ठा खड्डा खाेदला आहे. या खडड्यात पाणी साचलेले आहे. रेहान खेळत असताना त्याचा बाॅल त्या खड्ड्यातील पाण्यात गेला. हा बाॅल काढण्यासाठी रेहान खड्ड्याच्या दिशेने गेला.  बाॅल काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा ताेल जाऊन ताे साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडला. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही नागरीकांचे याकडे लक्ष गेल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ अग्नीशमन दलास दिली. अग्नीशमन दलाने घटनास्थली धाव घेतली. रेहानचा मृतदेह शाेधण्यास सुरुवात केली. अवघ्या एका तासाच रेहानचा मृतदेह अग्नीशमन दलाच्या जवानांच्या हाती लागला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छदेनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात  पाठविण्यात आला आहे.

पाण्याने भरलेल्या खड्ड्यात गाळ हाेता. त्या गाळात रुतल्याने रेहानला बाहेर येता आले नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी दिली आहे. इमारतीसाठी खड्डा खाेदणाऱ्या बिल्डरने त्याठिकाणी सुरक्षिततेची काेणतीही उपाययाेजना केली नाही. साधी संरक्षक भिंत देखील बांधण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे या ठिकाणी भविष्यातही अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरीकांच्या जिविताशी खेळणाऱ्या बिल्डरच्या निष्काळजीपणामुळेच रेहानचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रेहानच्या मृत्यूस संबंधित बिल्डर जबाबदार असून त्याच्या विराेधात कारवाई केली जावी अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे.