शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

ऊर्जा संतुलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:01 IST

जेव्हा आपण निसर्गाने बनविलेल्या भौतिक नियमांकडे पाहतो, तेव्हा असे लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचे संतुलन आहे.

डॉ. भूषण कुमार उपाध्यायऊर्जा या सृष्टीचे मूळ आहे. या ऊर्जेमुळेच सृष्टीतील सर्व क्रिया संचलित होतात. कार्य संचलनासाठी, एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये लागली पाहिजे. जर ऊर्जेची मात्रा कमी असेल किंवा मात्रा पूर्ण झाल्यानंतरही जर एखाद्या विशिष्ट पद्धतीने त्या ऊर्जेचा वापर झाला नाही, तर कार्य संपादन होऊ शकत नाही.जेव्हा आपण निसर्गाने बनविलेल्या भौतिक नियमांकडे पाहतो, तेव्हा असे लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचे संतुलन आहे. ज्यावेळी ऊर्जेचे संतुलन बिघडते, त्यावेळी उलट-सुलट घडण्यास सुरुवात होते. जसे वायुमंडलामध्ये पंचमहाभूतांचे जे गुणोत्तर आहे, ते एका विशिष्ट ऊर्जा-संतुलनासोबतच पूर्ण होत असते. अनेक नैसर्गिक संकटे ही निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे येतात.मानवी शरीर ही या निसर्गाची सर्वात उत्तम रचना आहे. या मानवी शरीरात निसर्गाचे सर्व नियम नियमित काम करतात. ऊर्जा संतुलनाचा सिद्धांत या मानवी शरीरालाही पूर्णत: लागू होतो. यामुळेच चिकित्सा-शास्त्रानुसार शरीरात ज्या क्रि या संचलित होतात व जे तत्त्व दिसून येतात, ते तत्त्व एका विशिष्ट गुणोत्तरात दिसून येतात. म्हणूनच शारीरिक व जैविक ऊर्जा एका विशिष्ट संतुलनाने मानवी शरीरात काम करीत असते. जसे- रक्तदाबाचे संतुलन १२०-८० व रक्तातील साखर १००-१४० असली पाहीजे. जेव्हा हे संतुलन बिघडते, तेव्हा आजार होतात. चिकित्सा-शास्त्रज्ञांच्या मते- शरीराचा प्रत्येक अणू व परमाणू या संतुलनासोबतच काम करतो. शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीसाठी ऊर्जेचे हे संतुलन आवश्यक आहे.मानवी- शरीराचे ऊर्जा संतुलन राखण्यासाठी विचार, वाणी व कर्माचे खूप मोठे योगदान आहे. तज्ज्ञांच्या मते- विकासातील सर्वात मोठी ऊर्जा आपल्या विचारात सामावलेली आहे. विचार हे वाणी व कर्माचे जनक आहे. म्हणूनच सकारात्मक विचार ऊर्जेचे संतुलन दृढ करते, तर नकारात्मक विचार त्या ऊर्जेचे संतुलन बिघडवते. अशाप्रकारे वाणीसुद्धा आपल्या ऊर्जेच्या संतुलनाला बऱ्याचअंशी प्रभावित करीत असते. शुद्ध व चांगली वाणी ऊर्जा संतुलनाला मजबूत करते. अशाप्रकारे आपले सत्कर्म, जीवन व शरीराचे ऊर्जा-संतुलन राखून ठेवते. म्हणूनच शारीरिक व मानिसक आरोग्यासाठी चांगले विचार, शुद्ध वाणी व सत्कर्म आवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक