शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

निवडणुकीमुळे रेंगाळणार भातकापणीची कामे

By admin | Updated: September 26, 2014 01:55 IST

विधानसभा निवडणुकीचा शिक्षक, विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. तसाच शेतकऱ्यांनाही ऐन पिकरातीतच निवडणूक आल्याने शेतीसाठी आवश्यक मजूर मिळणार नाहीत

भातसानगर : विधानसभा निवडणुकीचा शिक्षक, विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. तसाच शेतकऱ्यांनाही ऐन पिकरातीतच (कापणीचा हंगाम) निवडणूक आल्याने शेतीसाठी आवश्यक मजूर मिळणार नाहीत. मिळाले तरी त्यांच्या भडकलेल्या मजुरीमुळे ते परवडणार नसल्याने भातकापणी कामे रेंगाळत आहेत.शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामासाठी मजूर मिळतात़ यंदा मात्र ऐन पिकरातीतच निवडणुका आल्याने विभागवार, गाववार विविध पक्षांच्या निवडणुकीसाठी सभा, बैठकांसाठी जेवणावळीसह हातखर्च मिळतो़ यामुळे कातकरी, आदिवासी व इतर मजूर शेतीचे काम करण्याऐवजी अशा कार्यक्रमांना जातात. त्यातच प्रचारामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या विभागातील ताकद दाखविण्यासाठी अशा मजुरांना सुरुवातीपासूनच आपल्या अधिपत्याखाली ठेवतात. त्यामुळे कापणीकामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.तालुक्यातील बहुतांश भातपिके आणखी १० ते १२ दिवसांत पिवळीधम्मक होऊन कापणीवर येतील. वाढत्या मजुरीबरोबर निवडणुकांमुळे ते शेतकऱ्यांना उपलब्ध होणार नसल्याने या वर्षी कापणीची कामे रेंगाळणार आहेत. (वार्ताहर)