शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे रेंगाळणार भातकापणीची कामे

By admin | Updated: September 26, 2014 01:55 IST

विधानसभा निवडणुकीचा शिक्षक, विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. तसाच शेतकऱ्यांनाही ऐन पिकरातीतच निवडणूक आल्याने शेतीसाठी आवश्यक मजूर मिळणार नाहीत

भातसानगर : विधानसभा निवडणुकीचा शिक्षक, विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. तसाच शेतकऱ्यांनाही ऐन पिकरातीतच (कापणीचा हंगाम) निवडणूक आल्याने शेतीसाठी आवश्यक मजूर मिळणार नाहीत. मिळाले तरी त्यांच्या भडकलेल्या मजुरीमुळे ते परवडणार नसल्याने भातकापणी कामे रेंगाळत आहेत.शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामासाठी मजूर मिळतात़ यंदा मात्र ऐन पिकरातीतच निवडणुका आल्याने विभागवार, गाववार विविध पक्षांच्या निवडणुकीसाठी सभा, बैठकांसाठी जेवणावळीसह हातखर्च मिळतो़ यामुळे कातकरी, आदिवासी व इतर मजूर शेतीचे काम करण्याऐवजी अशा कार्यक्रमांना जातात. त्यातच प्रचारामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या विभागातील ताकद दाखविण्यासाठी अशा मजुरांना सुरुवातीपासूनच आपल्या अधिपत्याखाली ठेवतात. त्यामुळे कापणीकामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.तालुक्यातील बहुतांश भातपिके आणखी १० ते १२ दिवसांत पिवळीधम्मक होऊन कापणीवर येतील. वाढत्या मजुरीबरोबर निवडणुकांमुळे ते शेतकऱ्यांना उपलब्ध होणार नसल्याने या वर्षी कापणीची कामे रेंगाळणार आहेत. (वार्ताहर)