शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दोन साईभक्तांना धक्काबुक्की, कपडेही फाडले

By admin | Updated: August 26, 2014 08:47 IST

दिल्लीहून आलेले साईभक्त अशोककुमार यांनी धर्मसंसद अनावश्यक असल्याचे स्पष्ट करीत साईबाबांविरुद्ध होत असलेला प्रचार म्हणजे हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप येथील धर्मसंसदेत केला.

जयशंकर गुप्त, कवर्धा

ज्योतिष पीठ आणि द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांच्या पूजा-उपासनेला विरोध करण्यास बोलावलेल्या धर्मसंसदेत दुसºया आणि अंतिम दिवशी सोमवारी गदारोळ झाला. दोन्ही गट हमरातुमरीवर आल्यामुळे तणाव निर्माण झाला. साईभक्तांना व्यासपीठावरून उतरविणे आणि पुन्हा बळजबरीने बसविण्याचे नाट्यही रंगले. आयोजकांचे आव्हान स्वीकारून व्यासपीठावर आलेल्या दोन साईभक्तांनी शंकराचार्यांवर साईबाबांविरुद्ध निंदामोहीम चालवत हिंदू समाजात फूट पाडत असल्याचा आरोप केला. अहमदाबादहून आलेले साईभक्त स्वामी मनुष्य मित्र म्हणाले की, हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, हम सब हैं भाई भाई’चा नारा लावला जात होता. शंकराचार्यांच्या या मोहिमेमुळे साईभक्त व शंकराचार्य यांच्यात हिंदू समाज विभागला जाईल. त्यांच्या या विधानामुळे शंकराचार्य समर्थक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी साईभक्तांना धक्काबुक्की केली, कपडे फाडले, माईक हिसकावला. या दोघांना बाहेर काढले जात असताना पत्रकारांना त्यांना भेटू देण्यात आले नाही. या दोघांना परत व्यासपीठावर नेऊन महंत आणि साधूंच्या घेºयात बसविण्यात आले.