शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

दोन साईभक्तांना धक्काबुक्की, कपडेही फाडले

By admin | Updated: August 26, 2014 08:47 IST

दिल्लीहून आलेले साईभक्त अशोककुमार यांनी धर्मसंसद अनावश्यक असल्याचे स्पष्ट करीत साईबाबांविरुद्ध होत असलेला प्रचार म्हणजे हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप येथील धर्मसंसदेत केला.

जयशंकर गुप्त, कवर्धा

ज्योतिष पीठ आणि द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांच्या पूजा-उपासनेला विरोध करण्यास बोलावलेल्या धर्मसंसदेत दुसºया आणि अंतिम दिवशी सोमवारी गदारोळ झाला. दोन्ही गट हमरातुमरीवर आल्यामुळे तणाव निर्माण झाला. साईभक्तांना व्यासपीठावरून उतरविणे आणि पुन्हा बळजबरीने बसविण्याचे नाट्यही रंगले. आयोजकांचे आव्हान स्वीकारून व्यासपीठावर आलेल्या दोन साईभक्तांनी शंकराचार्यांवर साईबाबांविरुद्ध निंदामोहीम चालवत हिंदू समाजात फूट पाडत असल्याचा आरोप केला. अहमदाबादहून आलेले साईभक्त स्वामी मनुष्य मित्र म्हणाले की, हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, हम सब हैं भाई भाई’चा नारा लावला जात होता. शंकराचार्यांच्या या मोहिमेमुळे साईभक्त व शंकराचार्य यांच्यात हिंदू समाज विभागला जाईल. त्यांच्या या विधानामुळे शंकराचार्य समर्थक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी साईभक्तांना धक्काबुक्की केली, कपडे फाडले, माईक हिसकावला. या दोघांना बाहेर काढले जात असताना पत्रकारांना त्यांना भेटू देण्यात आले नाही. या दोघांना परत व्यासपीठावर नेऊन महंत आणि साधूंच्या घेºयात बसविण्यात आले.