शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आजच्या दिवशी महात्मा गांधींनी सुरू केला होता दांडी मार्च

By admin | Updated: March 12, 2016 14:14 IST

86 वर्षांपूर्वी म्हणजे 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला. ब्रिटिशांनी भारतीयांच्या मिठ बनवण्याच्या व विकण्याच्या हक्कावर बंदी घातली तसेच जबर कर लावला

ऑनलाइन लोकमत
86 वर्षांपूर्वी म्हणजे 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला. ब्रिटिशांनी  भारतीयांच्या मिठ बनवण्याच्या व विकण्याच्या हक्कावर बंदी घातली तसेच जबर कर लावला आणि महात्मा गांधींनी  सत्याग्रह सुरू करत जनआंदोलन आजच्या दिवशी सुरू केलं.
मिठावरील कराचा सर्वाधिक फटका गरीबांना बसणार होता त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांना शांततेच्या मार्गाने ब्रिटिशविरोधी आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी महात्मा गांधींनी या घटनेचा वापर केला आणि कायदेभंग आंदोलन उभारले. 
साबरमतीहून 78 सहकाऱ्यांसोबत महात्मा गांधींनी 241 मैल दूर असलेल्या दांडी या समुद्रकिनारी वसलेल्या गावाकडे चालायला सुरूवात केली. ज्यावेळी 5 एप्रिलला ते तिथे पोचले त्यावेळी या जनआंदोलनात सहभागी झालेल्यांची संख्या लाखाच्या घरात होती. तिथं मिठ उचलत सत्याग्रहींनी कायदेभंग केला. पोलीसांनी जवळपास 60 हजार सत्याग्रहींना अटक केली. 
21 मे रोजी सरोजिनी नायडू यांनी 2500 सत्याग्रहींसह धरासना मिठागारात सत्याग्रह केला. हे  लोण नंतर पसरत गेलं, ज्याची परिणिती स्वातंत्र्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात झाली.