शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच व्यक्तीने काढला तलावातील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 01:57 IST

सार्वजनिक काम करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. सरकारची जबाबदारी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

कोलकाता : सार्वजनिक काम करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. सरकारची जबाबदारी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण, कोलकात्यातील परिमर धर ही व्यक्ती याला अपवाद आहेत. जादवपूरच्या विद्यासागर कॉलनीत राहणाऱ्या धर यांनी या परिसरातील एक मोठा तलाव स्वच्छ करण्याचे ठरविले. कारण, येथे खूप कचरा आणि गाळ साचला होता. त्यासाठी कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता त्यांनी स्वत: च या कामी पुढाकार घेतला. हा तलाव खूप वर्षांपासूनचा आहे आणि केवळ दुर्लक्षामुळे यात कचरा, गाळ साचला होता. त्यामुळे प्रदूषणही वाढले होते. स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने त्यांनी या तलावातून ५० डंपर गाळ काढला. आता हा परिसर स्वच्छ झाला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी स्वच्छ पाणीसाठा होऊ शकणार आहे. या ठिकाणी त्यांनी फुटपाथ बनविला असून परिसरात दिवेही लावले आहेत. या भागात आता सायंकाळच्या वेळी लोक फिरायला येऊ लागले आहेत. पर्यावरण संरक्षणात आपले हे छोटे योगदान असल्याचे धर यांचे म्हणणे आहे.