शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

एकाच व्यक्तीने काढला तलावातील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 01:57 IST

सार्वजनिक काम करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. सरकारची जबाबदारी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

कोलकाता : सार्वजनिक काम करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. सरकारची जबाबदारी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण, कोलकात्यातील परिमर धर ही व्यक्ती याला अपवाद आहेत. जादवपूरच्या विद्यासागर कॉलनीत राहणाऱ्या धर यांनी या परिसरातील एक मोठा तलाव स्वच्छ करण्याचे ठरविले. कारण, येथे खूप कचरा आणि गाळ साचला होता. त्यासाठी कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता त्यांनी स्वत: च या कामी पुढाकार घेतला. हा तलाव खूप वर्षांपासूनचा आहे आणि केवळ दुर्लक्षामुळे यात कचरा, गाळ साचला होता. त्यामुळे प्रदूषणही वाढले होते. स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने त्यांनी या तलावातून ५० डंपर गाळ काढला. आता हा परिसर स्वच्छ झाला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी स्वच्छ पाणीसाठा होऊ शकणार आहे. या ठिकाणी त्यांनी फुटपाथ बनविला असून परिसरात दिवेही लावले आहेत. या भागात आता सायंकाळच्या वेळी लोक फिरायला येऊ लागले आहेत. पर्यावरण संरक्षणात आपले हे छोटे योगदान असल्याचे धर यांचे म्हणणे आहे.