शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काश्मिरात ३५ हजार थेपले पोहोचले!

By admin | Updated: September 29, 2014 11:47 IST

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढली अशी चर्चा होत असली, तरी याच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सांताक्रूझ येथील रिंतू राठोड यांनी अभिनव उपक्रम यशस्वी केला

स्नेहा मोरे, मुंबई व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढली अशी चर्चा होत असली, तरी याच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सांताक्रूझ येथील रिंतू राठोड यांनी अभिनव उपक्रम यशस्वी केला आहे. काश्मीर पूरग्रस्तांना ३५ हजार थेपले पाठवून त्यांनी सामाजिक भान जपले आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काही तासांतच व्हायरल झालेल्या मेसेजने रिंतू यांना हजारो व्यक्तींनी संपर्क साधला व त्यातूनच ही मोहीम राबविली आहे.व्यवसायाने कमर्शिअल डिझायनर असणाऱ्या रिंतू या केक डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत. यंदा गणपतीला त्यांनी चॉकलेट्सचे गणपती बनवून दुधात विसर्जित केले. शिवाय हे मिल्कशेक अनाथाश्रमातील मुलांना देण्यात आले. त्यानंतर काश्मीरमधील घटनेच्या धर्तीवर तेथील पूरग्रस्तांसाठी काहीतरी करावे, या विचारातून रिंतू यांनी ही मोहीम हाती घेतली.व्हॉट्सअ‍ॅपवर ‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येकी २५ थेपले पाठविणे’ असा मेसेज पाठविला. काही तासांतच या कल्पनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यात नालासोपारा, गिरगाव, घाटकोपर, दहिसर, नेरूळ, वाळकेश्वर, बोरीवली, कांदिवली अशा वेगवेगळ््या ठिकाणांहून व्यक्तींनी रिंतू यांच्याशी संपर्क करून थेपले एकत्रित केले. त्यांनतर रिंतू यांनी आपल्या काश्मीर येथील मैत्रिणीशीही संवाद साधला. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीही दिली़ त्यानंतर ‘हेल्प’ संस्थेशी संपर्क करून त्यांच्या मदतीने हे थेपले काश्मीर पूरग्रस्तांपर्यंत विमानसेवेद्वारे पोहोचविण्यात या सर्वांना यश आले. यात रिंतू यांचे पती निमेश राठोड, डॉ. कृष्णा देसाई, विनिता हुरकट या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे.