शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मुलाखत नागरी सेवा (IAS) परीक्षेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:04 IST

मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून

- प्रा. राजेंद्र चिंचोलेमुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. मुख्य परीक्षेच्या अर्जात नमूद केलेली वैयक्तिक माहिती व बायोडाटा मुलाखतीचा गाभा असतो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे.नागरी सेवेची मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणी हा नागरी सेवा परीक्षेचा अंतिम व अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने २७५ गुण निर्धारित केले आहेत. मुख्य परीक्षेच्या ७ पेपर्समधील (भारतीय भाषा व इंग्रजी सोडून) १७५० गुण व मुलाखतीचे २७५ गुण यापैकी प्राप्त केलेल्या गुणांची बेरीज करूनच विद्यार्थ्यांची IAS, IPS, IFS, गट अ, गट ब सेवा यासाठी निवड केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुलाखतीऐवजी व्यक्तिमत्त्व चाचणी हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केलेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, विद्यार्थ्यांच्या गाव, परिसर, जिल्हा, विभाग व राज्याची माहिती, शैक्षणिक माहिती, छंद, आवड, सामाजिक सेवेतील रस, नागरी सेवेत येण्याचा उद्देश, क्रीडा क्षेत्र, चालू घडामोडी, वैकल्पिक विषय या घटकांची तयारी करणे आवश्यक महत्त्वाचे ठरते. उमेदवाराला मुलाखतीत सामाजिक जाणीव, निर्णय क्षमता, जिज्ञासू वृत्ती, कल्पकता, आत्मविश्वास, देहबोली, भाषा कौशल्य, संवाद कौशल्य, वैचारिक प्रगल्भता व स्पष्टता या बाबी तपासल्या जातात. यासाठी विविध मुद्द्यांचे आकलन, स्वमत, वाचन, गटचर्चा, बोलण्याचा भरपूर सराव याद्वारे मुलाखतीची प्रभावीरीत्या तयारी करता येते. मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे. नागरी सेवेद्वारे देशाचे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी संतुलित विचार भावनांवर नियंत्रण, धीर, समाजाविषयी आस्था, स्थितप्रज्ञता, नावीन्यपूर्णता, क्षमता, आत्मविश्वास, सर्व विषयांचे ज्ञान याची जाण असणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व चाचणीतील यशासाठी सखोल ज्ञान, संदर्भ ग्रंथाचा वापर, इंग्रजीचे ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत. मुलाखतीत पास किंवा नापास असा काहीही प्रकार नसतो. मुलाखत हा लेखी परीक्षेचा एक घटक असतो. मुलाखतीत चांगले गुण मिळाल्यास अंतिम यादीत स्थान मिळण्याची किंवा चांगले पद मिळण्याची शक्यता वाढते.