शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

‘टीव्ही शो’ सेन्सॉर करा!

By admin | Updated: September 4, 2014 11:05 IST

भारतीय युवकांमधील संस्कृती आणि नैतिकता नष्ट करणा:या एका खासगी वाहिनीवरील रिअॅलिटी शोवर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

मुंबई : भारतीय युवकांमधील संस्कृती आणि नैतिकता नष्ट करणा:या एका खासगी वाहिनीवरील रिअॅलिटी शोवर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.  टीव्ही शोवर नियंत्रण नसल्याने कसलेही कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याने टीव्ही शो सेन्सॉर करण्याची मागणीही केली आहे. 
भारतीय वाहिनीवर प्रसारित होणा:या एका रिअॅलिटी शोमध्ये तरुण-तरुणी आपले स्थान पक्के करण्यासाठी धडपडतात. आपला प्रियकर, प्रेयसी शोधण्यासाठीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एकमेकांत मिसळतात. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात एक मुलगा आणि मुलगी विजेते घोषित केले जातात. मात्र यात एकमेकांमध्ये द्वेष, मत्सर, भांडणो होतात. या शोमुळे देशाच्या भावी पिढीमधील संस्कृती आणि नैतिकता नष्ट केली जात आहे. देशात महिलांवरील अत्याचारांत झालेली वाढ या समस्यांवर तोडगा शोधत असताना अशा प्रकारच्या रिअॅलिटी शोचे प्रसारण होणो चुकीचे आहे, असे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणो आहे. (प्रतिनिधी)