शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश सामन्यानंतर नेहरा झाला कर्णधार

By admin | Updated: March 24, 2016 15:58 IST

विजयानंतर व्हॉट्सअप आणि सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस पडत आहे. त्यापैकी काही विनोद इथे देत आहोत. हे सर्व विनोद सोशल साईट्सवर फिरत आहेत.

नामदेव कुंभार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ -शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला.शेवटच्या चेंडूवर बांगलादेशला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या,हार्दिक पंड्याने चतुराईने चेंडू बाहेर टाकला. शुवागाताला हा चेंडू मारता आला नाही, चेंडू थेट धोनीकडे गेला. बांगलादेशच्या फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण धोनीने जीवाच्या आकांताने पळत येवून यष्ट्या उडवल्याने मस्तफिजूर धावचित झाला, अन भारतीय खेळाडूंनी रंगारंग जल्लोष केला.
या विजयानंतर व्हॉट्सअप आणि सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस पडत आहे. त्यापैकी काही विनोद इथे देत आहोत. हे सर्व विनोद सोशल साईट्सवर फिरत आहेत.
सोशल साईट्सवरील जोक्स
- नेहराने पांड्याला दिलेल्या टिप्स आयसीसीने मागवल्या
- शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याला बॉलिंग शिकविल्याबद्दल गुरू ह्लआशिष नेहराह्व यांची ह्लद्रोणाचार्य पुरस्काराह्व साठी शिफारसङ्घ
- Dhoni does stumping faster than ‘MutualFundInvestmentsaresubjecttomarketrisksReadallschemerelateddocumentscarefully’
- स्टेट बैंक वाले अचानक खुश झाले
त्यांना कोणी तरी सांगितले
भारताने ह्व विजय ह्लखेचून आणला.
- आता ही अफवा कोणी पसरवलीङ्घ..
का पांडयाच्या खिशात गुरवांनी दिलेला लिंबू अंगारा होता
- Pandya re pandya..
Dukan mandya
Dukanachi killi  harvali.
Pandyane Bangladeshchii jiravali…
- एक रन
आदमी को बांग्लादेश बना देता है
- Last words said by Dhoni to Pandya
“Nehra ne jaisa bola  waisa mat daal ”
- आता ही अफवा कुणी पसरवली
शेवटच्या ५ बॉल साठी आशीष नेहराला कॅप्ट्न करण्यात आले होते
- नेहरा ने पांड्या च्या कानात काय सांगितले
पांड्या गायछाप थुकू नको शेवटपर्यंत तीच आपली ताकत हाय.
- शेवटच्या ओवर मध्ये धोनी पांड्याला सारखा काय सांगत होता माहीतेय
नेहरानी सांगीतलेल काहीच एकु नको
- लास्टच्या दोन ओव्हर नेहरा कॅप्टन होता म्हणून इंडिया जिंकली. ..रामदास आठवले
- एक रन आदमी को बांग्लादेश बना देता है 
- आता ही अफवा कोणी पसरवली की 
- शेवटचे 3 बॉल राहीले असता शरद पवारांनी बांगलादेश मध्ये फोन लावला होता...
केलि की नाय गेम पवार साहेबांनी
- बांग्लादेशियों को अचानक किसी ने बताय दिया कि तुम्हारा घर तो IPL से ही चल रहा है।
- दो मिनट का मौन उन पाकिस्तानियों के लिए जिन्होंने भारत की हार पर दुकान से आधा किलो पेठा मंगवा लिया था और अब उसे कुत्ते को खिलाना पड़ रहा है।
-  नेहरा शेवटच्या ओवर मध्ये पांड्याला सारखा काय सांगत होता?
हरलो तर सगळ्यात जास्त तुलाच तुडवतील