शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश सामन्यानंतर नेहरा झाला कर्णधार

By admin | Updated: March 24, 2016 15:58 IST

विजयानंतर व्हॉट्सअप आणि सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस पडत आहे. त्यापैकी काही विनोद इथे देत आहोत. हे सर्व विनोद सोशल साईट्सवर फिरत आहेत.

नामदेव कुंभार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ -शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला.शेवटच्या चेंडूवर बांगलादेशला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या,हार्दिक पंड्याने चतुराईने चेंडू बाहेर टाकला. शुवागाताला हा चेंडू मारता आला नाही, चेंडू थेट धोनीकडे गेला. बांगलादेशच्या फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण धोनीने जीवाच्या आकांताने पळत येवून यष्ट्या उडवल्याने मस्तफिजूर धावचित झाला, अन भारतीय खेळाडूंनी रंगारंग जल्लोष केला.
या विजयानंतर व्हॉट्सअप आणि सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस पडत आहे. त्यापैकी काही विनोद इथे देत आहोत. हे सर्व विनोद सोशल साईट्सवर फिरत आहेत.
सोशल साईट्सवरील जोक्स
- नेहराने पांड्याला दिलेल्या टिप्स आयसीसीने मागवल्या
- शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याला बॉलिंग शिकविल्याबद्दल गुरू ह्लआशिष नेहराह्व यांची ह्लद्रोणाचार्य पुरस्काराह्व साठी शिफारसङ्घ
- Dhoni does stumping faster than ‘MutualFundInvestmentsaresubjecttomarketrisksReadallschemerelateddocumentscarefully’
- स्टेट बैंक वाले अचानक खुश झाले
त्यांना कोणी तरी सांगितले
भारताने ह्व विजय ह्लखेचून आणला.
- आता ही अफवा कोणी पसरवलीङ्घ..
का पांडयाच्या खिशात गुरवांनी दिलेला लिंबू अंगारा होता
- Pandya re pandya..
Dukan mandya
Dukanachi killi  harvali.
Pandyane Bangladeshchii jiravali…
- एक रन
आदमी को बांग्लादेश बना देता है
- Last words said by Dhoni to Pandya
“Nehra ne jaisa bola  waisa mat daal ”
- आता ही अफवा कुणी पसरवली
शेवटच्या ५ बॉल साठी आशीष नेहराला कॅप्ट्न करण्यात आले होते
- नेहरा ने पांड्या च्या कानात काय सांगितले
पांड्या गायछाप थुकू नको शेवटपर्यंत तीच आपली ताकत हाय.
- शेवटच्या ओवर मध्ये धोनी पांड्याला सारखा काय सांगत होता माहीतेय
नेहरानी सांगीतलेल काहीच एकु नको
- लास्टच्या दोन ओव्हर नेहरा कॅप्टन होता म्हणून इंडिया जिंकली. ..रामदास आठवले
- एक रन आदमी को बांग्लादेश बना देता है 
- आता ही अफवा कोणी पसरवली की 
- शेवटचे 3 बॉल राहीले असता शरद पवारांनी बांगलादेश मध्ये फोन लावला होता...
केलि की नाय गेम पवार साहेबांनी
- बांग्लादेशियों को अचानक किसी ने बताय दिया कि तुम्हारा घर तो IPL से ही चल रहा है।
- दो मिनट का मौन उन पाकिस्तानियों के लिए जिन्होंने भारत की हार पर दुकान से आधा किलो पेठा मंगवा लिया था और अब उसे कुत्ते को खिलाना पड़ रहा है।
-  नेहरा शेवटच्या ओवर मध्ये पांड्याला सारखा काय सांगत होता?
हरलो तर सगळ्यात जास्त तुलाच तुडवतील