शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

हा आहे 50 दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन

By admin | Updated: April 24, 2017 22:15 IST

मोबाईल मार्केटमध्ये असा फोन लॉंच करण्यात आला आहे, की तो एकदा चार्ज केला तर पुढील 50 दिवस पुन्हा चार्ज करण्याची गरज नाही.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - मोबाईल मार्केटमध्ये असा फोन लॉंच करण्यात आला आहे, की तो एकदा चार्ज केला तर पुढील 50 दिवस पुन्हा चार्ज करण्याची गरज नाही.
मोबाईल फोन निर्माता कंपनी जिवीने गेल्या शुक्रवारी नवीन फीचर असलेला  सुमो टी 3000 हा फोन लाँच केला. हा फोन एकदा चार्ज केल्यास ५० दिवसांचा बॅकअप देतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 
जिवी मोबाईलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, फीचर सुमो टी 3000 या फोनमध्ये शक्तीशाली बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला सतत हा फोन चार्ज करावा लागणार नाही. एकदा चार्ज केली की 50 दिवसांचा बॅकअप देतो. 
दरम्यान, सुमो टी 3000 या फोनची किंमत 1,490 रुपये रुपये इतकी असून याचा डिस्प्ले 2.8 इंचाचा आहे. तसेच, या फोनला कॅमेराही देण्यात आला आहे. याचबरोबर ऑटो कॉल रेकॉर्ड, मोबाईल ट्रॅकर, टच लाईट, जीपीएस या सुविधा सुद्धा देण्यात आल्या आहेत.