शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:18 IST

जगाला फक्त बुद्धांचा शांती व अहिंसेचाच मार्ग वाचवू शकणार असल्याने, जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा आहे. गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरावेर : बुद्धपौर्णिमेनिमीत्त पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांचे प्रतिपादनविविध कार्यक्रमांनी आदरांजली

रावेर, जि.जळगाव : जगाला फक्त बुद्धांचा शांती व अहिंसेचाच मार्ग वाचवू शकणार असल्याने, जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा आहे. गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कामगार नेते दिलीप कांबळे होते.शहरातील तक्षशिला बुद्ध विहारात विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतमबुद्ध यांची २५६३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी पुष्पपूजा, द्वीपपूजा, धूपपूजा करून उपस्थित उपासकांना त्रिशरण पंचशील दिले तद्नंतर त्यांनी धम्मदेसना देतांना सांगितले की जगाला आता युद्ध नव्हे तर बुद्ध हवा आहे.या जगाला फक्त बुद्धांचा अहिंसेचा आणि शांतीचा मार्गचं वाचवू शकेल, असे स्पष्ट करून त्यांनी उपस्थितांना बुद्धांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास दिलीप कांबळे, जगदीश घेटे, महेंद्र गजरे, अ‍ॅड.योगेश गजरे, बाळू शिरतुरे, अशोक शिंदे, पंकज वाघ, महेश तायडे, प्रकाश महाले, जे.व्ही.तायडे, डी.डी.वाणी, बाळू रजाने, दीपक तायडे, सावन मेढे , आनंद जाधव, धनराज घेटे, राहुल गाढे, वामन तायडे, मुकुंद इंगळे, पुंडलिक कोंघे, दिलीप लहासे, विनोद तायडे, दशरथ घेटे, अनिल घेटे , राजू गजरे, साहेबराव कोंघे, संगीता घेटे, सरला रायमळे, सुनीता साबळे, सुमन कोंघे यांच्यासह अनेक उपासक उपस्थित होते.प्रास्ताविक बाळू शिरतुरे यांनी केले. पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी समारोप केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर