शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
3
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
4
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
5
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
6
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
8
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
9
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
10
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
11
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
12
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
13
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
14
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
15
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
16
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
17
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
18
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
19
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

वीज कंपनीच्या वरखेडी कार्यालयावर महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 16:47 IST

तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत. संध्याकाळर्पयत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

ऑनलाईन लोकमत

वरखेडी, ता.पाचोरा,दि.29- रोहित्र जळाल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून वरखेडी खुर्द गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी वीज कंपनीच्या कार्यालयावर गुरुवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढला. संध्याकाळर्पयत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
वरखेडी खुर्द गावाला वीज पुरवठा करणारे रोहित्र तीन ते चार दिवसांपासून जळाले आहे. गावातील वीज पुरवठा खंडीत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रा.पं.सदस्य दीपक बागुल, धनराज पाटील यांनी पाठपुरावा केला. मात्र त्यानंतरही वीज कंपनीच्या अधिका:यांनी दाद दिली नाही. त्यामुळे महिलांनी वरखेडी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी कार्यालयात कनिष्ठ अभियंता अमित चव्हाण हे हजर नसल्याने कार्यालयातील अन्य कर्मचा:यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क करीत बोलणे करून दिले. त्यांनी  मोर्चेकरी महिलांशी मोबाईल वर संवाद साधून आज सायंकाळ र्पयत नवीन रोहित्र बसवणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य दीपक बागुल, सागर धनराळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राकेश पाटील, धनराज पाटील, विजय भोई, डॉ.जितेंद्र चौधरी, प्रकाश वनारसे, सांडू पाटील आदी ग्रामस्थ देखील होते.