शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

वीज कंपनीच्या वरखेडी कार्यालयावर महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 16:47 IST

तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत. संध्याकाळर्पयत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

ऑनलाईन लोकमत

वरखेडी, ता.पाचोरा,दि.29- रोहित्र जळाल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून वरखेडी खुर्द गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी वीज कंपनीच्या कार्यालयावर गुरुवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढला. संध्याकाळर्पयत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
वरखेडी खुर्द गावाला वीज पुरवठा करणारे रोहित्र तीन ते चार दिवसांपासून जळाले आहे. गावातील वीज पुरवठा खंडीत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रा.पं.सदस्य दीपक बागुल, धनराज पाटील यांनी पाठपुरावा केला. मात्र त्यानंतरही वीज कंपनीच्या अधिका:यांनी दाद दिली नाही. त्यामुळे महिलांनी वरखेडी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी कार्यालयात कनिष्ठ अभियंता अमित चव्हाण हे हजर नसल्याने कार्यालयातील अन्य कर्मचा:यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क करीत बोलणे करून दिले. त्यांनी  मोर्चेकरी महिलांशी मोबाईल वर संवाद साधून आज सायंकाळ र्पयत नवीन रोहित्र बसवणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य दीपक बागुल, सागर धनराळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राकेश पाटील, धनराज पाटील, विजय भोई, डॉ.जितेंद्र चौधरी, प्रकाश वनारसे, सांडू पाटील आदी ग्रामस्थ देखील होते.