शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दारूबंदीसाठी महिलांचा पोलिसांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 01:14 IST

जामनेर : गावात दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी मोर्चा काढला़ अधिका:यांना वारंवार याबाबत सूचना आणि तक्रारी केल्या़

जामनेर : गावात दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी मोर्चा काढला़ अधिका:यांना वारंवार याबाबत सूचना आणि तक्रारी केल्या़ मात्र अद्याप दारूबंदी झालीच नाही़ यामागचे काय कारण? दारूबंदी का होत नाही, असा सवाल तालुक्यातील गारखेडा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या पोलीस निरीक्षक नजीर शेख यांना करीत महिलांनी घेराव घातला़

आणि गावात दारूबंदी करावी, अशी मागणी केली़ सोमवारी ही घटना घडली़ महिलांच्या या निवेदनाची दखल घेत पोलिसांनी तक्रारही दाखल करून घेतली़ आणि सायंकाळी चक्क अवैध दारूची विक्री करणा:या दोन जणांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल़े परिसरातील अवैध दारू विक्रीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आह़े

यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात़ त्यासाठी संपूर्ण दारूबंदी करावी, या मागणीसाठी महिलांनी रूद्रावतार धारण केला. पोलीस निरीक्षक नजीर शेख आणि कर्मचा:यांना घेराव घातला़

महिलांची ही तक्रार लक्षात घेत, पोलीस प्रशासनाकडून सायंकाळी अवैध दारूची विक्री करणा:या दोन जणांवर कार्यवाही केली़ पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार, कोमलसिंग पाटील, आनंदसिंग पाटील, हरीश पवार, हंसराज वाघ यांनी ही कारवाई केली़ दारूची विक्री करणारे रमेश फकिरा तडवी आणि बाळू शालिग्राम यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दारूच्या 18 बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या़ दोन्ही आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव़़़

तालुक्यात अनेक गावांमध्ये महिलांकडून दारूबंदीची लेखी मागणी गेल्या सहा महिन्यांपासून होत आहे. पण दारूबंदीसाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे दारूबंदी झालेली नाही़ (वार्ताहर)