शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

शेतकऱ्यांचा वाली कोण...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 19:02 IST

महसूल वार्तापत्र- सुशील देवकर

हमीभावाच्या विषयावरून मार्केट कमिटीतील व्यापाºयांनी उगारलेले बंदचे हत्यार, पीक विम्याचा लाभ देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ, त्याबाबत माहिती भरण्यास बँकांची टाळाटाळ, तर याची गांभीर्याने दखल घेण्यास सरकार व लोकप्रतिनिधींची टाळाटाळ यामुळे शेतकºयांचा वाली कोणे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील ७३ हजार शेतकºयांनी पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, या आशेने शासनाच्या आदेशानुसारच पीक विमा काढला. त्यासाठी हप्त्याची रक्कम वेळेवर भरली. जे कर्जदार होते. त्यांची तर हप्त्याची रक्कम कर्जाच्या रक्कमेतूनच कपात करून घेण्यात आली. त्यानंतर बँकेने ती विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली. मात्र सर्व शेतकºयांची माहिती मात्र अपलोड झाली नाही. वर्ष संपत आले. तेव्हा नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी जिल्हा बँकेत गेले. मात्र त्यांना आमचा संबंध नाही, विमा कंपनीकडे जा, असे सुनावण्यात आले. मात्र विमा कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर यातील १७ हजार शेतकºयांची माहितीच बँकेने अपलोड केलेली नसल्याचा आरोप विमा कंपनीने केला. विमा कंपनीने मात्र त्या १७ हजार शेतकºयांची विम्याच्या हप्त्याची रक्कम वर्षभर वापरली. त्यामुळेच जिल्हा बँकेने विमा कंपनीवर फिर्याद ठोकून जबाबदारी ढकलली. मात्र ज्यावेळी शेतकरी जिल्हा बँकेकडे विचारणा करीत होते, तेव्हाच जिल्हा बँकेने १७ हजार शेतकºयांची माहिती अपलोड झालेली नाही. त्यात तांत्रीक अडचणी आल्या व त्याची तक्रार वारंवार करूनही विमा कंपनी दखल घेत नसल्याचे शेतकºयांना का स्पष्टपणे सांगितले नाही. जिल्हाधिकाºयांकडील आढावा बैठकीत यावर चर्चा झाल्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ही बाब निदशर््ानास आणली. अन्यथा पिक विम्याचा लाभ न मिळाल्याचे दु:ख करीत शेतकरी गप्प बसले असते तर त्यांची रक्कम बुडाली असती. अद्यापही १६ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या शेतकºयांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र माहिती अपलोड होत नसताना, त्याबाबत काहीही हालचाल न करता शांत बसणाºया जिल्हा बँकेच्या अधिकाºयांना जाब विचारणार का? असा सवाल आहे.