शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

शेतकऱ्यांचा वाली कोण...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 19:02 IST

महसूल वार्तापत्र- सुशील देवकर

हमीभावाच्या विषयावरून मार्केट कमिटीतील व्यापाºयांनी उगारलेले बंदचे हत्यार, पीक विम्याचा लाभ देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ, त्याबाबत माहिती भरण्यास बँकांची टाळाटाळ, तर याची गांभीर्याने दखल घेण्यास सरकार व लोकप्रतिनिधींची टाळाटाळ यामुळे शेतकºयांचा वाली कोणे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील ७३ हजार शेतकºयांनी पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, या आशेने शासनाच्या आदेशानुसारच पीक विमा काढला. त्यासाठी हप्त्याची रक्कम वेळेवर भरली. जे कर्जदार होते. त्यांची तर हप्त्याची रक्कम कर्जाच्या रक्कमेतूनच कपात करून घेण्यात आली. त्यानंतर बँकेने ती विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली. मात्र सर्व शेतकºयांची माहिती मात्र अपलोड झाली नाही. वर्ष संपत आले. तेव्हा नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी जिल्हा बँकेत गेले. मात्र त्यांना आमचा संबंध नाही, विमा कंपनीकडे जा, असे सुनावण्यात आले. मात्र विमा कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर यातील १७ हजार शेतकºयांची माहितीच बँकेने अपलोड केलेली नसल्याचा आरोप विमा कंपनीने केला. विमा कंपनीने मात्र त्या १७ हजार शेतकºयांची विम्याच्या हप्त्याची रक्कम वर्षभर वापरली. त्यामुळेच जिल्हा बँकेने विमा कंपनीवर फिर्याद ठोकून जबाबदारी ढकलली. मात्र ज्यावेळी शेतकरी जिल्हा बँकेकडे विचारणा करीत होते, तेव्हाच जिल्हा बँकेने १७ हजार शेतकºयांची माहिती अपलोड झालेली नाही. त्यात तांत्रीक अडचणी आल्या व त्याची तक्रार वारंवार करूनही विमा कंपनी दखल घेत नसल्याचे शेतकºयांना का स्पष्टपणे सांगितले नाही. जिल्हाधिकाºयांकडील आढावा बैठकीत यावर चर्चा झाल्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ही बाब निदशर््ानास आणली. अन्यथा पिक विम्याचा लाभ न मिळाल्याचे दु:ख करीत शेतकरी गप्प बसले असते तर त्यांची रक्कम बुडाली असती. अद्यापही १६ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या शेतकºयांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र माहिती अपलोड होत नसताना, त्याबाबत काहीही हालचाल न करता शांत बसणाºया जिल्हा बँकेच्या अधिकाºयांना जाब विचारणार का? असा सवाल आहे.