शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

तोंडापूरच्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST

तोंडापूर, ता.जामनेर : येथे रात्री मुसळधार पाऊस झाल्याने कापूस ओला होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तोंडापूर व ...

तोंडापूर, ता.जामनेर : येथे रात्री मुसळधार पाऊस झाल्याने कापूस ओला होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तोंडापूर व परिसरात सुरुवातीपासून बऱ्यापैकी पाऊस होता. यामुळे शेती पिकांची वाढही चांगल्या प्रकारे झाली होती. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांचे उत्पादन चांगले होणार असल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र, कापसाचे हे उत्पादन घरात येण्यास काही दिवस बाकी असताना रविवारी रात्री झालेल्या पावसाने घात केला. पांढरे सोने म्हटले जात असलेल्या या पिकाचे अचानक झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. चांगली किंमत देणारा कापूस पावसाने भिजल्याने मातीमोल भावात विकला जाणार आसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

---

२१सीडीजे१

यागोदरही पावसाआभावी उडीद, मूग, चवळी ही पिके पाण्याअभावी नष्ट झाली आणि आता तोंडी आलेला घास रात्रीच्या पाण्याने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.