शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

बोगद्या लगतच्या रस्त्यांचे काय?

By admin | Updated: January 13, 2017 00:48 IST

नवीन होणा:या बोगद्यांना जोडणा:या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची तसेच नवीन होणा:या बोगद्यांर्पयत रस्ते करण्याची आवश्यकता आहे.

जळगाव : बजरंग बोगद्याच्या शेजारीच नवसाचा गणपती मंदिरासमोर नवीन दोन बोगदे बांधण्याचे काम मार्गी लागले               आहे. मनपाने निधी दिल्याने काही महिन्यातच रेल्वेकडून हे काम                  पूर्ण  केले जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार असली तरीही या          नवीन होणा:या बोगद्यांना जोडणा:या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची तसेच नवीन होणा:या बोगद्यांर्पयत रस्ते करण्याची आवश्यकता आहे.  रेल्वेने या बोगद्याच्या कामासाठी मक्तेदारास कार्यादेशही दिले असून लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे. मात्र हे करताना मनपाने या नवीन बोगद्यांर्पयत नागरिक कसे जातील? कारण या ठिकाणी अनेक अडचणी आहेत. त्यात प्रमुख अडचण म्हणजे एसएमआयटीकडे जाणारा रस्ता फारच अरुंद असून नवसाच्या गणपतीच्या मागील बाजुचा रस्ताही फारच अरुंद आहे. ज्या ठिकाणी बोगदे करण्यात येणार आहे, तेथे रस्त्याच्याकडेला मोठे झाडे आहेत. काम करण्यापूर्वी ती तोडावी लागतील. तसेच येथे मोठी गटार असून काही दुकानेही आहेत, ते हटवावे लागणार आहे. नवसाच्या गणपती मंदिराच्यानजीकही मोठी गटार आहे. ती काही महिन्यांपूर्वीच दुरुस्त करण्यात आली असून तिची उंची वाढविण्यात आली आहे. तिही तोडावी लागणार आहे. बाजुलाच मोठा नाला असून बोगद्यात त्याचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सध्याच्या बोगद्यात पाणी साचत असल्याने पावसाळ्यात वाहनधारकांचे प्रचंड हाल होतात. पिंप्राळा रेल्वे गेट ते बजरंग पुलार्पयतच्या रस्त्याची दैना झाली आहे. त्याचेही डांबरीकरण करावे लागणार आहे. या अडचणी आधी महापालिकेने दूर कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली            आहे.