शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

आंघोळीला गेला आणि मार खाऊन आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लहान मुलाशी होत असलेल्या भांडणाच्या कारणावरून किशोर भास्कर नन्नवरे (वय ३५, रा. कढोली, ता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लहान मुलाशी होत असलेल्या भांडणाच्या कारणावरून किशोर भास्कर नन्नवरे (वय ३५, रा. कढोली, ता. एरंडोल) या तरुण शेतकऱ्याला कांताई बंधाऱ्यावर फिरायला आलेल्या अनोळखी चार तरुणांनी बेदम मारहाण करून हातावर कोयताही मारल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल झालेला आहे.

किशोर नन्नवरे हे कांताई बंधाऱ्यात आंघोळ करीत असताना तेथे त्यांचा एका लहान मुलाशी वाद झाला. त्यावेळी तेथे फिरायला आलेल्या चौघांनी नन्नवरे यांच्या हातावर उलट कोयता मारला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. या झटापटीत त्यांचा मोबाईलही हरवला आहे. मारहाण करून हे चारही जण तेथून पळून गेले. नन्नवरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रात्री गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार अनिल तायडे तपास करीत आहेत.