शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

मन्याड धरण भरण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 23:27 IST

२२ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला : मन्याड आणि गिरणाला पूर येण्याच्या भीतीने सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव / आडगाव : मन्याड धरणाच्या वरील क्षेत्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने हे धरण ९० टक्के भरले आहे. लवकरच हे धरण पूर्ण भरुन धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने मन्याड तसेच गिरणा नदी काढावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मन्याड नदी ही सायगाव येथून जात असल्याने गिरणा नदीसही केव्हाही पूर येऊ शकतो. यामुळे नांन्द्रे, अलवाडी, सायगाव, पिलखोड, प्रिंपी, टाकळी प्र. दे, उंबरखेड, डोण, ब्राम्हणशेवगे आदी गावे या नदीच्या काठावर असल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान धरण भरल्याने परिसरातील २२ गावांना शेती व पिण्याच्या प्रश्न अवलंबून आहे. हा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.पाटबंधारे विभागाने आत्तापासूनच नियोजन करावेगेल्या वर्षी परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झाले व धरणही भरले डिसेंबर/जानेवारी पर्यंत विहिरींचे पाणी पुरेल म्हणून शेतकºयांनी पाटबंधारे विभागाला संक्रात नंतर पहिले आवर्तन सोडण्याचे सुचवले होते. परंतु गेल्या दोन/तीन वषार्पासून रिकामा असलेला पाट व त्यात वाढलेले गवत आणि काटेरी झुडूपे वेळेवर मजूर मिळत नसल्याने घाईगर्दीत झालेली पाटाची साफसफाई आदीमुळे २१ ते २२ जानेवारीला पहिले आवर्तन सोडले असता मध्येच वांद्रे गावाजवळ पाटफुटला. त्यामुळे दुरूस्ती साठी पुन्हा पाट ९ते १० दिवसासाठी बंद करावा लागला त्यामुळे १५ जानेवारीला सुटणारे आवर्तन फेब्रुवारीच्या पहिल्या आठड्यात सोडण्यात आले. यामध्ये विहिरीं एकदम आटल्या. सर्व शेतकरी पाणी पाणी करू लागले. शेतकºयांना दुसरे आवर्तन देतांना खुप उशीर झाला त्यामुळे पाणी असूनही निव्वळ नियोजनाअभावी हातचा हंगाम वाया गेला. ही चुक पूंन्हा होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने आत्तापासूनच पाटाची साफसफाई करून हंगामी कर्मचारी वाढवून घ्यावे व धरणांतील सांडव्याद्वारे वाया जाणारे पाणी पाटचारींना सोडावे अशी मागणी होऊ लागली आहे.