शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

जळगाव जिल्ह्यातील 23 गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा

By admin | Updated: May 22, 2017 12:18 IST

अमळनेर तालुक्यात भीषण टंचाई. जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी

 जळगाव, दि.22- उन्हाच्या तडाखा वाढत असल्याने टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र जिलतील काही तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. आतार्पयत जिलत 23 गावांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 

गेल्या वर्षी पावसाची सरासरी जिलन पूर्ण केली असली तरी काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडला होता. त्याचे परिणाम आता जाणवत असून काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचेच लक्षात येते. 
जिलतील 23 गावांना आतार्पयत टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात जळगाव तालुक्यात 1 गाव, भुसावळ 1, अमळनेर 17, पारोळा 4 अशी परिस्थिती आहे. गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करणारे टॅँकर आले की नागरिकांची धावपळ उडत असते. सार्वजनिक पाणी पुरवठय़ाचे स्त्रोत आटल्यामुळे या गावांमध्ये ही परिस्थिती असल्याचे चित्र आहे. 
पाणी टंचाई निवारनासाठी विविध उपाय योजनांमध्ये 91 गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहीत करून तेथून पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास 86 विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. जामनेर तालुक्यात एका गावात तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. 19 गावांमध्ये 37 नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तीन गावांमध्ये चार कुपनलिका करण्यात आल्या आहेत. भूजल पातळीत घट झाल्याने अमळनेर तालुक्यातील एका गावात विहिर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे.