शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

जळगाव जिल्ह्यातील 23 गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा

By admin | Updated: May 22, 2017 12:18 IST

अमळनेर तालुक्यात भीषण टंचाई. जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी

 जळगाव, दि.22- उन्हाच्या तडाखा वाढत असल्याने टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र जिलतील काही तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. आतार्पयत जिलत 23 गावांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 

गेल्या वर्षी पावसाची सरासरी जिलन पूर्ण केली असली तरी काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडला होता. त्याचे परिणाम आता जाणवत असून काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचेच लक्षात येते. 
जिलतील 23 गावांना आतार्पयत टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात जळगाव तालुक्यात 1 गाव, भुसावळ 1, अमळनेर 17, पारोळा 4 अशी परिस्थिती आहे. गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करणारे टॅँकर आले की नागरिकांची धावपळ उडत असते. सार्वजनिक पाणी पुरवठय़ाचे स्त्रोत आटल्यामुळे या गावांमध्ये ही परिस्थिती असल्याचे चित्र आहे. 
पाणी टंचाई निवारनासाठी विविध उपाय योजनांमध्ये 91 गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहीत करून तेथून पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास 86 विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. जामनेर तालुक्यात एका गावात तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. 19 गावांमध्ये 37 नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तीन गावांमध्ये चार कुपनलिका करण्यात आल्या आहेत. भूजल पातळीत घट झाल्याने अमळनेर तालुक्यातील एका गावात विहिर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे.