शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जळगाव जिल्ह्यातील 23 गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा

By admin | Updated: May 22, 2017 12:18 IST

अमळनेर तालुक्यात भीषण टंचाई. जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी

 जळगाव, दि.22- उन्हाच्या तडाखा वाढत असल्याने टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र जिलतील काही तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. आतार्पयत जिलत 23 गावांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 

गेल्या वर्षी पावसाची सरासरी जिलन पूर्ण केली असली तरी काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडला होता. त्याचे परिणाम आता जाणवत असून काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचेच लक्षात येते. 
जिलतील 23 गावांना आतार्पयत टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात जळगाव तालुक्यात 1 गाव, भुसावळ 1, अमळनेर 17, पारोळा 4 अशी परिस्थिती आहे. गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करणारे टॅँकर आले की नागरिकांची धावपळ उडत असते. सार्वजनिक पाणी पुरवठय़ाचे स्त्रोत आटल्यामुळे या गावांमध्ये ही परिस्थिती असल्याचे चित्र आहे. 
पाणी टंचाई निवारनासाठी विविध उपाय योजनांमध्ये 91 गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहीत करून तेथून पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास 86 विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. जामनेर तालुक्यात एका गावात तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. 19 गावांमध्ये 37 नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तीन गावांमध्ये चार कुपनलिका करण्यात आल्या आहेत. भूजल पातळीत घट झाल्याने अमळनेर तालुक्यातील एका गावात विहिर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे.