शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचे हाल

By admin | Updated: January 7, 2017 01:02 IST

दोन दिवसांनी सुरळीत होणार रोटेशन : तापीच्या बंधा:यात पोहोचले पाणी

भुसावळ : हतनूर धरणातून उशिराने आवर्तन सोडण्यात आल्याने शहरवासीयांना ऐन हिवाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आह़े आवर्तनाचे पाणी तापीच्या बंधा:यात पोहोचले असलेतरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आह़े तो र्पयत नागरिकांना भटकंती करावी लागणार आह़ेपाटबंधारे विभागाने वेळीच दखल घेत आवर्तन सोडले असतेतर नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली नसती मात्र नेहमीच आवर्तन सोडताना दिरंगाई होत असल्याचा फटका शहरवासीयांना सोसावा लागत आह़े पाण्याअभावी पंप बंदशहराला हतनूर धरणातून पाणी पुरवठा होतो त्यासाठी 12़31 दलक्षमी पाण्याचे आरक्षण आह़े धरणातून पाणी तापीच्या बंधा:यात पोहोचल्यानंतर तेथून पाण्याची उचल केली जाते मात्र तापीच्या वरच्या व खालच्या बंधा:यात पाणी संपल्याने ज्ॉकवेल उघडे पडल्याने सुमारे आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता़ बुधवारी रात्री बंधा:यात पाणी पोहोचल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास रॉ वॉटर हाऊसमधील पंप सुरू करण्यात आला़ साधारण प्रती तासाला 1150 क्यूबिक मीटर पाण्याची उचल केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितल़े पाण्यासाठी भटकंतीपालिकेने पंप बंद केल्यानंतर तब्बल आठ दिवसांपासून शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आह़े शहरातील अनेक भागात पाणी न आल्याने महिलावर्गाला वणवण करावी लागली. शहर पालिकेच्या विहिरीवर विविध खाजगी वाहनांद्वारे नागरिकांकडून पाणी भरले जात असल्याचे चित्र होते शिवाय काही आजी-माजी नगरसेवकांनीदेखील आपापल्या परीने प्रभागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आल़े  15 दिवसांनी सोडावे आवर्तन4हतनूर धरणातून दर 21 दिवसांनी सोडण्यात येणारे आवर्तन दर 15 दिवसांनी सोडल्यास नागरिकांचे हाल होणार नाहीत, मात्र त्यासाठी पाटबंधारे विभागाने दखल घेणे गरजेचे आह़ेकाही भागात आले पाणी4गुरुवारी चमेली नगर, वांजोळा रोड, वसंत टॉकीज, म्युनिसिपल पार्क भागात पाणी आले तर शुक्रवारी तापी नगर, लोखंडी पूल येथे पाणी येईल़4शहरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असल्याने पालिकेने शहरातील जुन्या विहिरी पुर्नजिवीत केल्यास त्या-त्या भागातील पाणीप्रश्न निश्चित सुटणार आह़े शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे जिवंत स्त्रोत असलेल्या विहिरी असून त्यांची स्वच्छता केल्यास पाणी पिण्यायोग्य होवून त्यामुळे टंचाईवर काही अंशी मात करता येणे शक्य होणार आह़े मुख्याधिकारी यांनी याबाबत नियोजन करून शहरातील विहिरींची नोंद घेऊन त्या विहिरी अधिग्रहीत करण्याची गरज आह़े 4शहरातील अनेक भागात हातपंप असलेतरी केवळ त्यांची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने ते बंद पडले आहेत़ पालिका प्रशासनाने त्याबाबत दखल घेतल्यास शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आह़े पाणी उशाला अन् कोरड घशाला असा प्रकार शहरात सुरू आह़े