शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पाणीपुरवठा सध्या तरी दोन दिवसाआडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:17 IST

वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने चिंता

ठळक मुद्देपुढे होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा

जळगाव : वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने यंदा जळगावकरांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा हालचाली मनपा प्रशासनाच्या सुरु होत्या. मात्र, तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास नागरिकांना अडचणी येवू शकतात. तसेच लोकसभा निवडणूक देखील असल्याने याचा फटका बसू नये म्हणून सध्या आह, त्याच पध्दतीने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याची माहिती मिळाली.त्यामुळे जळगावकरांना लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हा निर्णय घेण्याआधी अजून एकवेळेस वाघूर धरणाच्या जलसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. वाघूर धरणात सध्या ३३ टक्के जलसाठा शिल्लक असून, पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. मात्र, वाघूर धरणातून सिंचनासाठी पाणी दिल्यास अडचण येवू शकते अशी माहिती अधिकाºयांनी दिली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी देखील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी या प्रकरणी चर्चा करून शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचा हालचालींबाबत चर्चा केली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांना शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार नाही, असे आश्वासन दिले होते. तसेच महाजन हे याबाबत आयुक्त डांगे व आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा करणार आहेत.