शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

पाणीपुरवठा सध्या तरी दोन दिवसाआडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:17 IST

वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने चिंता

ठळक मुद्देपुढे होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा

जळगाव : वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने यंदा जळगावकरांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा हालचाली मनपा प्रशासनाच्या सुरु होत्या. मात्र, तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास नागरिकांना अडचणी येवू शकतात. तसेच लोकसभा निवडणूक देखील असल्याने याचा फटका बसू नये म्हणून सध्या आह, त्याच पध्दतीने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याची माहिती मिळाली.त्यामुळे जळगावकरांना लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हा निर्णय घेण्याआधी अजून एकवेळेस वाघूर धरणाच्या जलसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. वाघूर धरणात सध्या ३३ टक्के जलसाठा शिल्लक असून, पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. मात्र, वाघूर धरणातून सिंचनासाठी पाणी दिल्यास अडचण येवू शकते अशी माहिती अधिकाºयांनी दिली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी देखील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी या प्रकरणी चर्चा करून शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचा हालचालींबाबत चर्चा केली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांना शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार नाही, असे आश्वासन दिले होते. तसेच महाजन हे याबाबत आयुक्त डांगे व आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा करणार आहेत.