शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाणीपुरवठा सध्या तरी दोन दिवसाआडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:17 IST

वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने चिंता

ठळक मुद्देपुढे होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा

जळगाव : वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने यंदा जळगावकरांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा हालचाली मनपा प्रशासनाच्या सुरु होत्या. मात्र, तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास नागरिकांना अडचणी येवू शकतात. तसेच लोकसभा निवडणूक देखील असल्याने याचा फटका बसू नये म्हणून सध्या आह, त्याच पध्दतीने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याची माहिती मिळाली.त्यामुळे जळगावकरांना लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हा निर्णय घेण्याआधी अजून एकवेळेस वाघूर धरणाच्या जलसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. वाघूर धरणात सध्या ३३ टक्के जलसाठा शिल्लक असून, पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. मात्र, वाघूर धरणातून सिंचनासाठी पाणी दिल्यास अडचण येवू शकते अशी माहिती अधिकाºयांनी दिली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी देखील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी या प्रकरणी चर्चा करून शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचा हालचालींबाबत चर्चा केली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांना शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार नाही, असे आश्वासन दिले होते. तसेच महाजन हे याबाबत आयुक्त डांगे व आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा करणार आहेत.