शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याला विषबाधा!

By admin | Updated: August 26, 2014 14:43 IST

कळमसरे, भरवस व पातोंडा या गावातील पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 'फ्लुरासिस' आजाराची भीती पसरली आहे

'फ्लुराईड' : अमळनेरच्या तीन गावात पाण्याचा बेरंग

 
अमळनेर : तालुक्यातील कळमसरे, भरवस व पातोंडा या गावातील पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 'फ्लुरासिस' आजाराची भीती पसरली आहे. उपाययोजना म्हणून घरोघरी तपासणी केल्यावर ६ सप्टेंबरपर्यंत वरिष्ठांना अहवाल देण्यात येईल.
तालुक्यातील १२२ पाण्याचे नमुने घेतल्यावर ही बाब उघड झाली. जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा परिसरात बर्‍याच ठिकाणी जमिनीखालील पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. नदीच्या वाहत्या पाण्यातसुद्धा फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आले आहे, असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
ही आहेत लक्षणे..काय करावे?
 
फ्लुराईडमुळे फ्लुरासिस होऊन दातांना डाग पडणे, दातांना छिद्रे पडणे, दात गळून पडणे, शरीराची हाडे वेडीवाकडी होणे, लहान मुलांची वाढ खुंटून बुटके राहणे आदी लक्षणे आढळून येतात. पिण्याचे पाणी उकळू नये, कारण पाणी उकळल्यास फ्लुराईडची तीव्रता वाढते. परंतु पाण्यात तुरटी टाकल्यास क्षार जड होऊन खाली बसतात. वरचे पाणी पिण्यास योग्य असते, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांनी सांगितले.