शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

मोसंबीला पाणी न देता दिले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:22 IST

 जारगाव येथील शेतकऱ्याचे होतेय् कौतुक

पाचोरा : दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून पाण्यासाठी ग्रामस्थ व्याकुळ झालेले असतानाच जारगाव शिवारातील शेतकºयाने मोठे मन करीत स्वत:च्या मोसंबीच्या बागेला पाणी देणे बंद करून जारगावला पाणीपुरवठा सुरू केला. याबद्दल कौतुक होत असून या शेतकºयाचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे.याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे . पाणी कुठून उपलब्ध करावे हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. जारगाव येथेही अशीच स्थिती असून सरपंच सुनील पाटील असून जारगाव शिवारातील शेतकरी जगन्नाथ बळीराम सोनार व त्यांचे बंधू देविदास सोनार , अनिल सोनार यांच्या शेतात पाणी उपलब्ध असल्याचे पाहून ते गावास कसे मिळेल? याचा विचार केला. मात्र सोनार यांच्या शेतात २५० मोसंबीची बहरलेली असून पाणी मागून शेतकºयाचा तोंडी आलेला घास हिरावणे योग्य नाही, असे वाटत असतानाही असतानाही सरपंच पाटील यांनी शेतकºयाचा मुलगा सुनील सराफ यांच्याकडे व्यथा मांडली. सुनील सराफ हे रा.स्व. संघाचे जबाबदार व्यक्ति असून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घरी वडील , काका यांचेशी चर्चा करून मोसंबी जगविण्या पेक्षा मानव सेवा महत्वाची आहे, ही भूमिका घेत मोसंबीच्या बागेचे पाणी तोडून रखरखीत उन्हाळ्यात जारगावला मोफत पाणी जोडले. गावाचा पाणीपुरवठा सुरू झाला असून गावकऱ्यांची तहान भागली. विशेष म्हणजे पाण्याचा कोणताही मोबदला घेत नसल्याचे शेतकरी जगन्नाथ सराफ यांनी सांगितले.