शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जलसंपदामंत्र्यांच्या गावात पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 1, 2017 18:54 IST

आठवडय़ात फक्त एकच दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.

जामनेरला आठ दिवसात एकदाच पाणी : अजून तीन आठवडे करावी लागणार कसरतजामनेर, दि. 1-  एक दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणा:या  पालिकेकडून सध्या आठवडय़ात फक्त एकच दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. वाघूर धरणावर सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याच गावात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. धरणात मुबलक पाणी साठा असला तरी नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने ते संतप्त झाले आहेत. पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती होत असून त्यांना पैसे खर्चून महागडे पाण्याचे जार खरेदी करावे लागत आहे. नियमित पाणीपुरवठा करू न शकणा:या पालिकेने टंचाई काळात विविध भागांमध्ये टॅकरने पाणीपुरवठा  करणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता विस्कळीत पाणीपुरवठय़ाचे खापर पालिकेतील कर्मचारी वीज कंपनीवर फोडत आहे.पाणीपुरवठा नियमित होईर्पयत जामनेरवासीयांना पाण्यासाठी अजून दोन ते तीन आठवडे कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, पाण्यासाठी नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता ‘लोकमत’मध्ये वृत्त झळकताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. वाघूर धरणावर विजेचे पंप बदलविण्याचे काम सुरू असल्याने व काही ठिकाणी होणारी पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू असल्याने आणखी 15 ते 20 दिवस शहराचा पाणीपुरवठा अनियमितच राहील.