शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

बिल न भरल्याने रायपुरात पाणी संकटाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल न भरल्याने योजनेची वीजजोडणी महावितरणकडून तोडण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल न भरल्याने योजनेची वीजजोडणी महावितरणकडून तोडण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील रायपूरमध्ये पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. पाणी असून सुद्धा कृत्रिम पाणी टंचाईचा ग्रामस्थांना सामना करावा लागणार असल्याने आता यामुळे अखेर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा काही सदस्यांनीच दिला आहे.

सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंचांनी वीज बिलाचा भरणा वेळेवर केलेला नाही. त्यामुळे हे कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यात ग्रामसेवक शरद सूर्यवंशी हे आठवड्यातून केवळ एकच दिवस गावात हजेरी लावत असल्याने त्याचाही परिणाम होत आहे. गावातील समस्यांचा निपटारा होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरा सरपंच देण्यासाठी सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. दरम्यान, पाणी समस्येसंदर्भात उपसरपंच पुष्पाबाई परदेशी, सदस्य शीतल परदेशी, प्रवीण परदेशी, उषाबाई परदेशी, संगीता इंगळे यांनी निवेदन दिले आहे.