शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बिल न भरल्याने रायपुरात पाणी संकटाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल न भरल्याने योजनेची वीजजोडणी महावितरणकडून तोडण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल न भरल्याने योजनेची वीजजोडणी महावितरणकडून तोडण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील रायपूरमध्ये पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. पाणी असून सुद्धा कृत्रिम पाणी टंचाईचा ग्रामस्थांना सामना करावा लागणार असल्याने आता यामुळे अखेर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा काही सदस्यांनीच दिला आहे.

सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंचांनी वीज बिलाचा भरणा वेळेवर केलेला नाही. त्यामुळे हे कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यात ग्रामसेवक शरद सूर्यवंशी हे आठवड्यातून केवळ एकच दिवस गावात हजेरी लावत असल्याने त्याचाही परिणाम होत आहे. गावातील समस्यांचा निपटारा होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरा सरपंच देण्यासाठी सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. दरम्यान, पाणी समस्येसंदर्भात उपसरपंच पुष्पाबाई परदेशी, सदस्य शीतल परदेशी, प्रवीण परदेशी, उषाबाई परदेशी, संगीता इंगळे यांनी निवेदन दिले आहे.