शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

अक्कलपाडय़ाचे पाणी मुडीर्पयत पोहचले

By admin | Updated: April 4, 2017 12:34 IST

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. ते आवर्तन मुडी-बोदर्डेर्पयत आले आहे.

 अमळनेर,दि.4- अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. ते आवर्तन मुडी-बोदर्डेर्पयत आले आहे. पांझरा नदीत पाणी आल्याने या परिसरातील जवळपास 20 गावांची पाणी समस्या तूर्त सुटली आहे.

मुडी-बोदर्डे परिसरात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पांझरा नदीवर मुडी-बोदर्डे, कळंबू, ब्राrाणे, भिलाली, लोण,मांडळ, तांदळी,शहापूर, बेटावद आदी गावांच्या  पाणी पुरवठा विहिरी आहेत. पांझरा नदी आटल्याने, त्याचा परिणाम त्या-त्या गावांच्या पाणी पुरवठय़ावर होऊ लागला होता. 
पांझरा काठावरील गावांना पाणी टंचाई भासू नये म्हणून अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याची मागणी होती.अखेर अक्कलपाडा धरणातून  पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. ते आवर्तन मुडी-बोदर्डेर्पयत पोहचले आहे.पांझरेत पाणी आल्याने, जि.प.सदस्या संगीता भिल यांनी पांझरा नदीला साडी-चोळी अर्पण करून, जलपूजन केले. यावेळी संजय पाटील, शांतीलाल पाटील, संजय सोनवणे, नारायण पाटील, रवींद्र पाटील, मनोज पाटील उपस्थित होते. पांझरेत पाणी सोडल्याने या परिसरातील गावांची पाणी टंचाईची समस्या सुटणार आहे. पाण्याचे आवर्तन सुटण्यासाठी आमदार स्मिता वाघ यांनी प्रय} केले होते.