शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

नशिराबादकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

नशिराबाद : सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या नशिराबाद गावात मिळणारे आरओप्रणालीचे पाणीही थकीत वीज बिलामुळे मिळत नसल्याने ग्रामस्थांवर ...

नशिराबाद : सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या नशिराबाद गावात मिळणारे आरओप्रणालीचे पाणीही थकीत वीज बिलामुळे मिळत नसल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतने वीज बिल न भरल्याने त्याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, सुस्त कारभारामुळे ग्रामस्थांच्या तोंडचे शुद्ध पाणी ग्रामपंचायतीनेच पळविल्याचा आरोप होत आहे.

नशिराबाद येथे सध्या सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळणारे आरओप्रणाली केंद्र थकीत वीज बिलामुळे बंद आहे. गावातील पाणीपुरवठ्याची स्थिती पाहता गावात पाच रुपयांत वीस लिटर व एक रुपयात एक लिटर पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्चून तीन ठिकाणी आरओप्रणाली केंद्र कार्यान्वित केले. आता तर या केंद्राचे वीज बिलच थकल्याने वीज कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आता हे पाणी मिळत नसल्यामुळे अनेकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. आरओप्रणाली केंद्र तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.