शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी गिरणेच्या पाण्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 23, 2017 16:00 IST

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जळगाव, एरंडोल तालुक्यातील शेतक:यांची मागणी

ऑनलाईन लोकमत
खेडगाव ता.भडगाव,दि.23- यंदा गिरणा धरणात ब:यापैकी जलसाठा असून मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी एक आवर्तन मिळण्याची अपेक्षा शेतक:यांना आहे. मात्र पाटबंधारे विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने शेतकरी आवर्तन मिळणार की नाही या चिंतेत शेतकरी आहेत.
मान्सूनपूर्व लागवडीचा लाभ
मे चा शेवटचा किंवा जूनचा पहिला आठवडा मान्सूनपूर्व कापूस लागवडीसाठी व उत्पादनवाढीसाठी महत्वाचा समजला जातो. त्यामुहे उत्पन्नात दुपटीचा फरक पडतो. उशीराने किंवा पावसाच्या आगमनानंतर केलेल्या कापूस लागवडीपेक्षा मान्सूनपूर्व लागवड अधिक उत्पन्न व कमी रोगराई या दृष्टीने  शेतक:यांसाठी फायद्याची ठरते. सध्या ज्या शेतक:यांकडे विहिरींना थोडेफार पाणी आहे, असे शेतकरी ठिबक संचावर कापूस लागवड करीत आहेत. मात्र पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकरी स:या पाडून आवर्तनाची तारीख केव्हा जाहीर होते याकडे नजर ठेवून आहे.
तेव्हा आवर्तन दिले आता का नाही?
याआधीचा विचार करता 2010-2011 या दोन वर्षी लागोपाठ मे महिन्यात धरणात अल्प जलसाठा असतानाही तत्कालिन जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांनी मे महिन्यात कापूस लागवडीसाठी शेतक:यांना एक आवर्तन दिले. यावेळेस तर धरणातील जलसाठा ब:यापैकी असताना आवर्तन का नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.