शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

विाघूर धरण पुनर्वसित गावांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: March 24, 2017 00:40 IST

थकबाकीमुळे कारवाई : शिंगाईत, डोहरी, खादगावचा पाणीपुरवठा बंद

जामनेर :  वाघूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या गावांपैकी शिंगाईत, डोहरी व खादगाव या गावांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने तोडल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद झाला आहे. वाघूर धरण विभागाने वीज बिलाची थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई केल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे.पुनर्वसन झालेल्या गावांना वीज, पाणीपुरवठय़ासह इतर सुविधा पुरविण्यार्पयत जबाबदारी वाघूर धरण विभागाची आहे. शिंगाईत, डोहरी व खादगावचा पाणीपुरवठा  वाघूर धरणावरून होतो. या पाणीपुरवठय़ासाठी लागणा:या विजेचे बिल आजपावेतो वाघूर धरण विभागाकडून अदा केले जात आहे. वीज बिलाची थकीत रक्कम अशी- शिंगाईत- 1 लाख 21 हजार, डोहरी- 1 लाख 12 हजार व खादगाव 90 हजार. थकीत वीज बिल भरले न गेल्याने वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता पुरवठा खंडित केल्याने तीनही गावांचे नागरिक त्रस्त झाले आहेत.आमचे गाव वाघूर धरण पुनर्वसित नवीन गावठाणमध्ये स्थलांतरित झाले असून आजर्पयत विजेचे बिल वाघूर धरण विभागानेच भरले आहे. मागील दंडाची रक्कम 82 हजार व चालू बिल 34 हजार इतकी रक्कम विभागाने न भरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी गावाला पाच दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नाही. वाघूर धरण विभागाशी वेळोवेळी संपर्क साधून देखील त्यांनी दखल घेतली नाही.    -वत्सला सुरेश भोई, सरपंच, शिंगाईतवाघूर धरण विभागाने या तीनही गावांकडे असलेली विजेची थकबाकीची रक्कम आमचेकडे जमा न केल्याने व वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार आम्ही वीजपुरवठा खंडित केला आहे. वाघूर धरण विभागाने थकबाकी जमा केल्यावर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करू.-एस.के.पाटील, उपकार्यकारी अभियंता, जामनेर विभागशंगाईत, डोहरी व खादगाव या गावांच्या थकीत वीज बिलाची रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात येत आहे. त्यांना रक्कम मिळताच वीजपुरवठा सुरू होईल.               -सी.के.पाटील, सहायक अभियंता, वाघूर धरण विभाग