शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विाघूर धरण पुनर्वसित गावांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: March 24, 2017 00:40 IST

थकबाकीमुळे कारवाई : शिंगाईत, डोहरी, खादगावचा पाणीपुरवठा बंद

जामनेर :  वाघूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या गावांपैकी शिंगाईत, डोहरी व खादगाव या गावांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने तोडल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद झाला आहे. वाघूर धरण विभागाने वीज बिलाची थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई केल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे.पुनर्वसन झालेल्या गावांना वीज, पाणीपुरवठय़ासह इतर सुविधा पुरविण्यार्पयत जबाबदारी वाघूर धरण विभागाची आहे. शिंगाईत, डोहरी व खादगावचा पाणीपुरवठा  वाघूर धरणावरून होतो. या पाणीपुरवठय़ासाठी लागणा:या विजेचे बिल आजपावेतो वाघूर धरण विभागाकडून अदा केले जात आहे. वीज बिलाची थकीत रक्कम अशी- शिंगाईत- 1 लाख 21 हजार, डोहरी- 1 लाख 12 हजार व खादगाव 90 हजार. थकीत वीज बिल भरले न गेल्याने वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता पुरवठा खंडित केल्याने तीनही गावांचे नागरिक त्रस्त झाले आहेत.आमचे गाव वाघूर धरण पुनर्वसित नवीन गावठाणमध्ये स्थलांतरित झाले असून आजर्पयत विजेचे बिल वाघूर धरण विभागानेच भरले आहे. मागील दंडाची रक्कम 82 हजार व चालू बिल 34 हजार इतकी रक्कम विभागाने न भरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी गावाला पाच दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नाही. वाघूर धरण विभागाशी वेळोवेळी संपर्क साधून देखील त्यांनी दखल घेतली नाही.    -वत्सला सुरेश भोई, सरपंच, शिंगाईतवाघूर धरण विभागाने या तीनही गावांकडे असलेली विजेची थकबाकीची रक्कम आमचेकडे जमा न केल्याने व वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार आम्ही वीजपुरवठा खंडित केला आहे. वाघूर धरण विभागाने थकबाकी जमा केल्यावर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करू.-एस.के.पाटील, उपकार्यकारी अभियंता, जामनेर विभागशंगाईत, डोहरी व खादगाव या गावांच्या थकीत वीज बिलाची रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात येत आहे. त्यांना रक्कम मिळताच वीजपुरवठा सुरू होईल.               -सी.के.पाटील, सहायक अभियंता, वाघूर धरण विभाग