शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत जळगाव महापालिकेच्या ४९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपयांच्या नागरी घनकचरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत जळगाव महापालिकेच्या ४९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपयांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सुधारित अहवालास शासनाने मंजुरी दिली आहे. तसा आदेश १४ मे रोजी शासनाच्या नगर विकास विभागाने काढला आहे.

जळगाव मनपाने प्रकल्पासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी राज्य अभियान संचालनालयाच्या स्तरावर करून तो प्रस्ताव २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या उच्चाधिकारी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. नंतर समितीने प्रस्तावाला मान्यता दिली होती. मनपाने सादर केलेल्या प्रस्तावापैकी ३० कोटी ७५ लाख १६ हजार रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर आता पुन्हा नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ४९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपयांच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, मूळ स्वरूपात मंजूर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या किमतीत सुधारित सविस्तर प्रकल्प अहवालामुळे वाढ होत असल्यास वाढीव खर्च संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून अथवा स्वनिधीमधून मागविण्यात यावा, यासाठी शासनाकडून कुठलाही वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही, असे शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशात म्हटले आहे.