शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

जळगावात वैकुंठधामच्या ऋणातूनही उतराई

By admin | Updated: May 29, 2017 10:49 IST

प्रेरणादायी : रंगरंगोटी व सफाई करूनच दिला सुमती नवाल यांना मुखागAी

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.29 - पतीच्या निधनानंतर नेरीनाका स्मशानभूमीची डागडुजी, रंगरंगोटी व साफसफाई करण्याची ईच्छा व्यक्त करीत ती पूर्ण करणा:या सुमती श्यामसुंदर नवाल यांनी त्यांच्या स्वत:च्या मृत्यूपूर्वी देखील अशाच प्रकारे स्मशानभूमीची डागडुजी, रंगरंगोटी व सफाई करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. 18 मे रोजी त्यांचे निधन झाल्याने नवाल कुटुंबियांतर्फे त्यांची ही इच्छा पूर्ण करूनच त्यांना मुखागAी दिला. 
अनेक समस्या असलेल्या नेरीनाका येथील वैकुंठधामचे नवाल परिवारातर्फे नूतनीकरण करण्यात आले आहे. परिवारातील ज्येष्ठ सदस्य, माजी नगरसेविका सुमती श्यामसुंदर नवाल यांनी  पती श्यामसुंदर नवाल यांच्या मृत्यूच्यावेळी वैकुंठधाम परिसरातील तुटलेल्या बाकांची दुरुस्ती, संपूर्ण वैकुंठधामला रंगरंगोटी, साफसफाई, झाडांच्या बुंध्याला गेरूचे लेप आदी कामे करण्याची ईच्छा व्यक्त केली. फेब्रुवारी 2014 मध्ये त्याची पूर्तताही केली.  सुमती नवाल यांनी स्वत:च्या मृत्यूपूर्वीही पुन्हा डागडुजी, रंगरंगोटी व साफसफाईचे काम व्हावे, अशी ईच्छा व्यक्त केली होती. 18 मे रोजी त्यांचे निधन झाल्याने नवाल कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेनुसार संपूर्ण वैकुंठधामची स्वच्छता करून रंगरंगोटी केली. तसेच तुटलेली बाके दुरुस्त केली. झाडांच्या बुंध्याला गेरूचा लेप लावण्यात आला.  त्यानंतरच सायंकाळी 5 वाजता सुमती नवाल यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
आदर्श आणि प्रेरणा देणारे कार्य 
मृत्यूनंतरही त्यांनी वैकुंठधामच्या ऋणातून स्वत:ला मुक्त करून घेतले, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. समाजाला आदर्श आणि प्रेरणा देणारे कार्य नवाल कुटुंबियांनी प्रत्यक्ष करून दाखविले.