शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

४०० कर्मचाºयांवर बेरोजगारीची कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 00:40 IST

दारू दुकाने बंदनंतरची स्थिती : दोन हजार लोकांवर उपासमारीची वेळ

भुसावळ : सर्वोच्च  न्यायालय आणि शासनातर्फे  १ एप्रिलपासून महामार्ग आणि राज्य मार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्यात आली आहेत. दारू दुकाने बंद झाल्याने या दुकानांमध्ये विविध प्रकारची कामे करणाºया  ४०० मजुरांवर    बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. दरम्यान, अशा मजुरांच्या सुमारे दोन हजार  कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजूर व त्यांचे कुटुंबीय हातावर हात देऊन बसल्याची स्थिती शहरात निर्माण झाली आहे.भुसावळ येथील उद्योजक व किरकोळ दारू विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक नागराणी यांच्या मते शहरात ४० पेक्षा जास्त बिअरबार, देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने, हॉटेल आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी किमान दहा कामगार वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यासाठी नियुक्त आहेत. ती वर्षानुवर्षे हीच कामे करीत आहेत. रोज काम व रोज वेतन या पद्धतीने त्यांना ठेवण्यात आले आहे. आता दारू दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे या मजुरांचा रोजगार बुडाला आहे. या मजुरांची व त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे.  नेहमीच्या काही कामगारांना आर्थिक मदत करीत आहोत, मात्र अशी मदत किती दिवस करणार व त्यांनाही ते कसे परवडणार या परिस्थितीतून मार्ग निघणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)कामगारांना आर्थिक साह्य...   भुसावळ शहरात सुमारे दारूची ४० दुकाने आहेत. या प्रत्येक दुकानात विविध प्रकारची कामे करण्यासाठी शेकडो मजूर आहेत. साधारण एका दुकानात दहा मजूर कामासाठी आहेत. गेल्या १ एप्रिलपासून दारू दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे या मजुरांची व त्यांच्यावर अवलंबून त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. रोज काम रोज पगार या तत्त्वावर मजूर काम करीत होते. आता काम नसल्याने ते बसून आहेत. काम नसताना आमच्याकडील मजुरांना आम्ही मदत करीत आहोत, मात्र किती दिवस मदत केली जाईल, अशी व्यथा जळगाव जिल्हा किरकोळ दारू विक्रेता संघाचे अध्यक्ष अशोक नागराणी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.