शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाने घेतले आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 00:23 IST

दुचाकीस्वारास ट्रकने उडविले : मुक्ताईनगरला वृद्धास तर वरणगावात महिलेस चिरडले

भुसावळ : तालुक्यातील वरणगावसह मुक्ताईनगर येथे भरधाव ट्रकने उडवल्याने एका दुचाकीस्वाराचा अन्य एका महिलेचा ट्रक खाली आल्याने मृत्यू झाला़ सोमवारी झालेल्या अपघातानंतर दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली़ट्रकचालकांविरुद्ध याप्रकरणी पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ मुक्ताईनगरात दुचाकीस्वार ठारमुक्ताईनगर- भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आशिया महामार्गावर रक्षा पेट्रोल पंपालगत घडली़ अज्ञात ट्रकचालक वाहनासह पसार झाला़ अजरुन रामकृष्ण पालवे (वय 60, वंजारीवाडा, मुक्ताईनगर) हे  पहाटे ब:हाणपूर फाटय़ावरील हॉटेलवर विनाक्रमांकाच्या दुचाकीने जात असताना नागपूरकडून भुसावळकडे जाणा:या अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ पहाटेची वेळ असल्याने ट्रकचालक वाहनासह पसार होण्यात यशस्वी झाला़ याबाबत जगन रामकृष्ण पालवे (वय 50) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुरनं़28/2017, भादंवि कलम 304 अ, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ वरणगावात महिला ठारवरणगाव, ता.भुसावळ- भरधाव ट्रकची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात वरणगावातील  हमीदाबी शेख इस्माईल (वय 55) ही महिला ट्रकखाली चिरडली जाऊन जागीच ठार झाली. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आशिया महामार्ग क्रमांक 46 वर तळवेल शिवारात पाटील सव्र्हिस सेंटरजवळ हा अपघात झाला़ शहरातील सम्राटनगरातील रहिवासी शेख अफसर  शेख इस्माईल हे त्यांच्या आई हमीदाबी शेख इस्माईल (वय 55) यांच्यासह दुचाकी (क्रमांक एमएच-19-एक्स 6971) ने मुक्ताईनगरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रक (एम़एच़ 34 एम़ 9028) ने जोरदार धडक दिली. ट्रकची धडक बसताच हमीदाबी खाली पडून ट्रकखाली आल्याने मयत झाल्या़  शेख अफसर यांच्या फिर्यादीवरुन वरणगाव पोलीस ठाण्य्‘ात भादंवि कलम 304, 379, 379, 337 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल अशोक जवरे तपास करीत आहेत.  तरुणाची आत्महत्या, 24 तासांनंतरही मिळेना मृतदेह फैजपूर, ता़यावल-  पिंपरूळ, ता़यावल शिवारातील एका विहिरीत 19 रोजी सायंकाळी 18 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली़ 20 रोजी सायंकाळर्पयत 24 तास उलटल्यानंतरही या तरुणाचा मृतदेह आढळला नाही़ प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाने विहिरीत उडी घेतली़ सोमवारी दिवसभर पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थांनी पानबुडय़ांच्या माध्यमातून मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र विहीर प्रचंड खोल व त्यात भरपूर पाणी असल्याने मृतदेह खोल कपारीमध्ये अडकून पडल्याची शक्यता आह़े 24 तास उलटूनही मृतदेह न सापडल्याने मंगळवारी पुन्हा शोध कार्य सुरू करणार असल्याची माहिती फौजदार साठे यांनी दिली़