शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:33 IST

धरणगाव आणि चोपडा तालुक्यातील घटना

ठळक मुद्दे४८ वर्षीय शेतकºयावर होते चार लाख रुपये कर्ज२० वर्षीय तरुण शेतकºयानेही कवटाळले मृत्यूलाउभयतांच्या कुटुंबीयांतर्फे शोक व्यक्त

लोकमत आॅनलाईनधरणगाव/चोपडा, जि.जळगाव, दि. २३ : जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या. श्याम मोतीलाल भावसार (वय ४८, रा. भावसार गल्ली, धरणगाव) आणि संदीप रमेश बाविस्कर (वय २०, रा.तावसे बुद्रूक, ता.चोपडा) अशी या शेतकºयांची नावे आहेत.धरणगाव येथील भावसार गल्लीतील रहिवासी श्याम मोतीलाल भावसार (४८) हे कर्जबाजारी शेतकरी होते. रेल्वे स्टेशन पलीकडे असलेल्या शेतातील झाडास गळफास घेऊन शुक्रवारी दुपारी चारला त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर गेल्या वर्षभरापासून वि.का.सोसायटीचे अनोरे शिवारातील गट क्र २०/३०/३१ या एकत्रित कुटुंबातील शेतावर जवळपास पावणेदोन लाखाचे कर्ज असून, काही पतसंस्थांचे दोन लाख कर्ज होते. गेल्या महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न झाले. शेतात जाण्याच्या बहाण्यान घरातून निघाले व शेतात आत्महत्या केली. अंत्ययात्रा २४ रोजी सकाळी नऊ वाजता निघेल.चोपडाचोपडा तालुक्यातील तावसे बुद्रूक येथील संदीप रमेश बाविस्कर (२०) या युवा शेतकºयाने शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. तो शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेला. शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. मयत संदीप हा दररोज रात्री शेतात कांदे व इतर पिकांना पाणी देण्यासाठी तसेच राखण करण्यासाठी जात होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.