शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

बारावीच्या निकालासाठी 'त्रिसुत्री'चा स्वीकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

जळगाव : शासनाने इयत्ता बारावीचे मूल्यांकन व निकालाची त्रिसूत्री ठरवीत असताना इयत्ता दहावीच्या गुणवत्तेला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे ...

जळगाव : शासनाने इयत्ता बारावीचे मूल्यांकन व निकालाची त्रिसूत्री ठरवीत असताना इयत्ता दहावीच्या गुणवत्तेला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे सीबीएससी पॅटर्न प्रमाणे इयत्ता बारावीचे गुणदान करत असताना इयत्ता दहावीचे तीस टक्के, इयत्ता अकरावीचे तीस टक्के व इयत्ता बारावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे ४० टक्के ही त्रिसूत्री महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने व राज्य परीक्षा महामंडळाने स्वीकारावी, अशी मागणी कनिष्ठ प्राध्यापक संघटनेच्यावतीन करण्यात आली आहे़

जवळपास सोळा महिने झालेत विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असून कुठेही वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले नाही. खाजगी शिकवणी वर्ग देखील बंद आहेत. काही ठिकाणी अकरावीच्या परीक्षा देखील झालेल्या नाहीत. त्यातच अकरावी व बारावीचे अंतर्गत मूल्यमापन आता एकत्र केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांच्या एकूण गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी विद्यार्थ्यांची गुणदान करताना इयत्ता दहावीला बेस म्हणून बारावीचे गुणदान केले जावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सरचिटणीस प्रा.शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील पाटील, उपाध्यक्ष प्रा अतुल इंगळे, प्रा.संजय पाटील प्रा.पी.पी. पाटील, प्रा.गजानन वंजारी, प्रा. सुनील गरुड प्रा डी.डी. पाटील आदींच्या स्वाक्ष-या आहेत.