शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

बारावीच्या निकालासाठी 'त्रिसुत्री'चा स्वीकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

जळगाव : शासनाने इयत्ता बारावीचे मूल्यांकन व निकालाची त्रिसूत्री ठरवीत असताना इयत्ता दहावीच्या गुणवत्तेला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे ...

जळगाव : शासनाने इयत्ता बारावीचे मूल्यांकन व निकालाची त्रिसूत्री ठरवीत असताना इयत्ता दहावीच्या गुणवत्तेला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे सीबीएससी पॅटर्न प्रमाणे इयत्ता बारावीचे गुणदान करत असताना इयत्ता दहावीचे तीस टक्के, इयत्ता अकरावीचे तीस टक्के व इयत्ता बारावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे ४० टक्के ही त्रिसूत्री महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने व राज्य परीक्षा महामंडळाने स्वीकारावी, अशी मागणी कनिष्ठ प्राध्यापक संघटनेच्यावतीन करण्यात आली आहे़

जवळपास सोळा महिने झालेत विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असून कुठेही वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले नाही. खाजगी शिकवणी वर्ग देखील बंद आहेत. काही ठिकाणी अकरावीच्या परीक्षा देखील झालेल्या नाहीत. त्यातच अकरावी व बारावीचे अंतर्गत मूल्यमापन आता एकत्र केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांच्या एकूण गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी विद्यार्थ्यांची गुणदान करताना इयत्ता दहावीला बेस म्हणून बारावीचे गुणदान केले जावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सरचिटणीस प्रा.शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील पाटील, उपाध्यक्ष प्रा अतुल इंगळे, प्रा.संजय पाटील प्रा.पी.पी. पाटील, प्रा.गजानन वंजारी, प्रा. सुनील गरुड प्रा डी.डी. पाटील आदींच्या स्वाक्ष-या आहेत.