शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

भुसावळ स्थानकावर गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:21 IST

मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून भुसावळसह अनेक स्थानकांवर रेल्वेगाड्यांचा खोळंबा मंगळवारी पहाटेपासून झाला आहे.

भुसावळ (जि. जळगाव) : मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून भुसावळसह अनेक स्थानकांवर रेल्वेगाड्यांचा खोळंबा मंगळवारी पहाटेपासून झाला आहे. दुपारपर्यंत काही गाड्या जागीच होत्या. यामुळे वैतागलेले प्रवासी भुसावळ येथे रेल्वेलाईनवर मोठ्या संख्येने उतरले व आमचीच गाडी प्रथम सोडा अशी मागणी करु लागले. संतप्त प्रवशांनी यावेळी बराच गोंधळ केला. या परिस्थितीपुढे रेल्वे प्रशासनही हतबल झाले.दरम्यान, गोदान, महानगरी, पुष्पक, वाराणसी- कुर्ला या चार गाड्या भुसावळच्या चार फलाटांवर दुपारी चाडेचार वाजेपर्यंत थांबूनच होत्या. मार्ग जसजसा सुरळीत होईल, तशा एकेक गाड्या सोडण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. यानंतर महानगरी एक्सप्रेस पावणेपाचवाजेच्या दरम्यान सोडण्यात आली.