शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

400 च्या गणवेशासाठी पालकांना हजाराचा खर्च

By admin | Updated: June 9, 2017 13:19 IST

पावती दाखविल्यानंतरही विद्याथ्र्याच्या खात्यात जमा होणार रक्कम

गणेश वाघ/ ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.9 : शासनातर्फे या वर्षापासून विद्याथ्र्याच्या थेट बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र दोन गणवेशांसाठी मिळणा:या 400 रुपयांसाठी पालक व विद्याथ्र्याचे संयुक्त खाते काढण्यासाठी तब्बल हजार रुपये खर्च येणार असल्याने पालकांचा मनस्ताप वाढला आह़े दुसरीकडे मुख्याध्यापकांचीही बँक खाते उघडण्यासाठी चांगलीच दमछाक होत आह़े विशेष म्हणजे बँक खात्यात रक्कम जमा करण्यापूर्वी पालकांनी गणवेश खरेदी करून त्याची पावती मुख्याध्यापकांना सादर करावयाची आह़े
6034 विद्यार्थी, 24 लाख अनुदान हवे
भुसावळ तालुक्यातील जि़प़च्या 69 व नगरपालिकेच्या 18 शाळा मिळून 6 हजार 34 विद्यार्थी आहेत़ या विद्याथ्र्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मुले व बीपीएल प्रवर्गाचा समावेश आहे. तर सर्वच प्रवर्गातील मुलींना गणवेश देण्याचे शासनाचे नियोजन आह़े विद्याथ्र्यासाठी प्रत्येकी 200 रुपये गणवेश अनुदान स्वरूपात दिले जाते. तर दोन गणवेशासाठी एकूण 400 रुपये प्रमाणे अनुदान दिले जात़े या विद्याथ्र्यासाठी 24 लाख 13 हजार 600 रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदवण्यात आली आहे. मात्र अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही़
निधीची प्रतीक्षा कायम
गतवर्षीदेखील जून महिन्यात विद्याथ्र्याना गणवेश मिळाले नव्हते. यावर्षीदेखील निधी मिळाला नसल्याने तसेच बँक खाते उघडण्याच्या जाचक अटीमुळे पालकांमध्ये गणवेश घेण्याबाबत उदासीनता असल्याचे चित्र आह़े 
 
पावती दाखविल्यानंतरही विद्याथ्र्याच्या खात्यात जमा होणार रक्कम
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी-पालकांच्या संयुक्त खात्यात गणवेशाची 400 रुपये रक्कम जमा होणार आह़े ही रक्कम जमा होण्यापूर्वी विद्याथ्र्याच्या पालकांनी विद्याथ्र्यासाठी दोन गणवेशाची खरेदी करून त्याची पावती (खरेदी बिल) मुख्याध्यापकांना द्यावे लागणार आहे. ही पावती सादर झाल्यानंतर मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती धनादेश खात्यावर जमा करणार आह़े 
ङिारो बॅलन्सवर खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता आह़े 400 रुपये एकदा पालकाला मिळाल्यानंतर त्या खात्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे बँकांनाही भरूदड बसत असल्याने त्यांनी किमान खाते उघडण्यासाठी पाचशे ते हजार रुपये बॅलन्स ठेवणे बंधनकारक केले आहे. तर काही ठिकाणी शंभर रुपयात खाते उघडले जात आह़े 
मुख्याध्यापकांना मनस्ताप
जि़प़शाळा या ग्रामीण भागात असल्याने त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका नाहीत़ अशा परिस्थितीत मुख्याध्यापकांना खाते उघडण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे कागदपत्रे गोळा करावे लागत असल्याने त्यांना मनस्ताप होत आहे.