शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नेरी येथील तरुणाचा खून विचारपूर्वक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:31 IST

आई-वडिलांचा आरोप

नेरी, ता.जामनेर : येथील संदीप पवार याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या कोमल पवार हिने केलेले आरोप हे बिनबुडाचे असून विचार विनिमय करून हा खून केला असल्याचे तिचे सासू सासरे यांनी सांगितले.३ रोजी येथील रहिवाशी संदीप पवार याचा त्याची पत्नी कोमल हिने खून केला होता. याप्रकरणी संदीप पवार आपले मानसिक व शाररिक छळ करून तिसऱ्या लग्नाच्या विचारात होता त्यामुळे आपण त्याचा खून केल्याचे कोमल हिने पोलिसांना सांगितले होते. मात्र सुनेने केलेले हे आरोप तिचे सासू सासरे कौशल्याबाई व उत्तम पवार यांनी फेटाळून लावले. जर कोमलला खरंच संदीपकडून मारहाण सुरु असती किंवा तिसरे लग्नाचे बोलला असता तर इतक्या दिवसात तिने आम्हाला एकदाही याबाबत सांगितले नाही किंवा आपल्या माहेरी असलेल्या आई व आजोबांना कळविले नाही. मग आताच असं कसे ती म्हणू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.विशेष म्हणजे खुनाच्या आदल्या रात्री तिचे आजोबा हे याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत हजर होते. तेव्हादेखील ती त्यांच्या जवळ बोलू शकली असती आणि त्यानंतर देखील त्याच रात्री तिने १०. ४५ वाजता माहेरी फोन करून सर्व आलबेल असल्याचे सांगितले. या खुनाचे खरे कारण लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील उत्तम पवार यांनी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव