शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

शहरातील सर्व नागरिकांचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील काेराेना बाधितांची संख्या वाढतच जात असून, मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील काेराेना बाधितांची संख्या वाढतच जात असून, मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा शहरातील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. '' माझे कुटुंब माझी जबाबदारी '' या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या मोहिमेसाठी मनपा आयुक्तांनी शुक्रवारी आदेश काढून मनपातील वेगवेगळ्या विभागातील १०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील काेराेना बाधितांची संख्या दरराेज १५० पेक्षा जास्त येत आहे. तर मृत्यूचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. शहरातील काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी बाधितांचा शाेध घेण्याची माेहिम राबविण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. पहिल्या लाटेत माझे कुटुंब - माझी जबाबदारी या माेहिमेतंर्गत केलेल्या सर्वेक्षणानंतर तसेच बाधित रूग्ण विलगीकरणामुळे रूग्ण संख्या नियंत्रणात येण्यास मदत झाली हाेती. त्यामुळे काेविडची दुसरी लाट राेखण्यााठी शासनाने पुन्हा एकदा माेहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माेहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यात बाधितांसह कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली जाणार आहे. या कामासाठी मनपातील लिपीक व शिपाई पदाच्या १०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक प्रभागात नियुक्ती करून पथकांमार्फत सर्वेक्षण पुर्ण करून घेतले जाणार आहे. याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्तांनी आदेश पारीत केले आहेत.

घरोघरी जाऊन केली जाणारी तपासणी

या मोहिमेअंतर्गत महापालिकेकडून शहरातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ही मोहीम यशस्वी ठरली होती. यासाठीच महापालिका प्रशासनाने पुन्हा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ही मोहीम आखली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमध्ये तपासणी केली जाणार आहे. मनपा वैद्यकीय विभाग व आरोग्य विभागातील कर्मचारी देखील या मोहिमेअंतर्गत आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. महिनाभरात ही मोहीम पूर्ण करून जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मनपा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.