शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आश्रमशाळेतील 10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत

By admin | Updated: April 7, 2017 16:08 IST

आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

रांझणी, जि. नंदुरबार, दि. 7 - आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता  10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी आदिवासी विकास विभागाच्या सेवेत सामावून घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितल़े नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एक हजार 160 वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी कार्यरत आहेत़  या शिष्टमंडळाने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पांतर्गत येणा:या आश्रमशाळा कर्मचा:यांच्या विविध समस्या मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी  सांगितले की, आश्रमशाळांमध्ये 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत रोजंदारीने काम करणारे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचा:यांना शासकीय सेवेत कायम सामावून घेणार, यातील पाच वर्षापासून काम करणा:यांना कामावरून कधीही काढले जाणार नाही़ याबाबत लेखी पत्र देणार आणि सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार इतर रोजंदारी कर्मचा:यांना त्यांना कामानुसार समान काम समान वेतन हा अधिकार लागू करणार असल्याच्या घोषणा केल्या़   आदिवासी विकास विभागासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे, कळवले आह़े नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पासह धुळे, नाशिक आणि कळवण, यावल  प्रकल्पांतर्गत येणा:या विविध आश्रमशाळांमधील रोजंदारी कर्मचा:यांचे प्रतिनिधीही या बैठकीसाठी उपस्थित होत़े