शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जळगावात तापमान 41 अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 17:29 IST

गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे.

 जळगाव,दि.12- गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे. अंगाची अक्षरश: लाही-लाही करत असलेल्या उन्हामुळे संपुर्ण रस्ते ओस पडलेले आहेत. तसेच संध्याकाळी 6 वाजेर्पयत घरातुन बाहेर निघायला देखील नागारिक धजावत नसल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी चांगलाच त्रास दायक ठरत आहे. मार्च महिन्यातच यंदा तापमानाने चाळशी पार केल्यानंतर एप्रिल मध्ये देखील सुर्य आग ओकत आहे. गेल्या तीन दिवसात जळघावच्या पा:यात तब्बल तीन अंशाची वाढ झाली असून रविवारी 38 अंश असलेले तापमान बुधवारी 41.2 अंशावर पोहचले होते.त्यामुळे सकाळपासूनच होणा:या उकाडय़ाने नागरिक त्रस्त आहेत. सकाळपासुनच उन्हाची तीव्रता जाणवत असुन दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्णतेची लाट आली असल्याचा अनुभव जळगावकर सध्या घेत आहेत.