शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

जळगावात तापमान 41 अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 17:29 IST

गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे.

 जळगाव,दि.12- गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे. अंगाची अक्षरश: लाही-लाही करत असलेल्या उन्हामुळे संपुर्ण रस्ते ओस पडलेले आहेत. तसेच संध्याकाळी 6 वाजेर्पयत घरातुन बाहेर निघायला देखील नागारिक धजावत नसल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी चांगलाच त्रास दायक ठरत आहे. मार्च महिन्यातच यंदा तापमानाने चाळशी पार केल्यानंतर एप्रिल मध्ये देखील सुर्य आग ओकत आहे. गेल्या तीन दिवसात जळघावच्या पा:यात तब्बल तीन अंशाची वाढ झाली असून रविवारी 38 अंश असलेले तापमान बुधवारी 41.2 अंशावर पोहचले होते.त्यामुळे सकाळपासूनच होणा:या उकाडय़ाने नागरिक त्रस्त आहेत. सकाळपासुनच उन्हाची तीव्रता जाणवत असुन दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्णतेची लाट आली असल्याचा अनुभव जळगावकर सध्या घेत आहेत.