शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

जळगावात तापमान 41 अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 17:29 IST

गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे.

 जळगाव,दि.12- गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे. अंगाची अक्षरश: लाही-लाही करत असलेल्या उन्हामुळे संपुर्ण रस्ते ओस पडलेले आहेत. तसेच संध्याकाळी 6 वाजेर्पयत घरातुन बाहेर निघायला देखील नागारिक धजावत नसल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी चांगलाच त्रास दायक ठरत आहे. मार्च महिन्यातच यंदा तापमानाने चाळशी पार केल्यानंतर एप्रिल मध्ये देखील सुर्य आग ओकत आहे. गेल्या तीन दिवसात जळघावच्या पा:यात तब्बल तीन अंशाची वाढ झाली असून रविवारी 38 अंश असलेले तापमान बुधवारी 41.2 अंशावर पोहचले होते.त्यामुळे सकाळपासूनच होणा:या उकाडय़ाने नागरिक त्रस्त आहेत. सकाळपासुनच उन्हाची तीव्रता जाणवत असुन दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्णतेची लाट आली असल्याचा अनुभव जळगावकर सध्या घेत आहेत.