शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

भर पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात 47 गावांना टँकर

By admin | Updated: June 27, 2017 16:36 IST

सर्वाधिक 33 टँकर अमळनेर तालुक्यात. जून अखेरही पाणीटंचाई कायम.

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.27 - पावसाळ्याला सुरुवात होऊनही जून अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आह़े सद्यस्थितीत जिल्ह्यातील 47 गावांमध्ये एकूण  25 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आह़े आणखी काही दिवस समाधानकारक पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचे संकट गडद होणार आहे.
अमळनेर तालुक्यात 33 गावांमध्ये टँकर
जिल्ह्यातील एकूण 47 गावांमध्ये 9 शासकीय व  16 खाजगी अशा 25 टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आह़े यात जळगाव तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 6, अमळनेर तालुक्यात 33, भुसावळ 1, व पारोळा तालुक्यातील 6 अशा एकूण 47 गावांचा समावेश आह़े अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 33 गावांमध्ये 14 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यासह जळगाव तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 5, पारोळा तालुक्यात 4 व भुसावळात 1 असे 11 टँकर सुरू आहेत़
गेल्या वर्षापेक्षा जिल्ह्यात दुप्पट पाऊस
पावसाळ्याला वेळेवर सुरुवात झाली़ जून अखेर जिल्ह्यात 14़8 टक्के एवढा पाऊस पडला आह़े 2016 मध्ये जून अखेर सरासरी 7़4 टक्के इतकाच पाऊस पडला आह़े गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्यापपावेतो दुप्पट पाऊस झाला आह़े मात्र तरीही पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आह़े