शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भर पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात 47 गावांना टँकर

By admin | Updated: June 27, 2017 16:36 IST

सर्वाधिक 33 टँकर अमळनेर तालुक्यात. जून अखेरही पाणीटंचाई कायम.

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.27 - पावसाळ्याला सुरुवात होऊनही जून अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आह़े सद्यस्थितीत जिल्ह्यातील 47 गावांमध्ये एकूण  25 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आह़े आणखी काही दिवस समाधानकारक पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचे संकट गडद होणार आहे.
अमळनेर तालुक्यात 33 गावांमध्ये टँकर
जिल्ह्यातील एकूण 47 गावांमध्ये 9 शासकीय व  16 खाजगी अशा 25 टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आह़े यात जळगाव तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 6, अमळनेर तालुक्यात 33, भुसावळ 1, व पारोळा तालुक्यातील 6 अशा एकूण 47 गावांचा समावेश आह़े अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 33 गावांमध्ये 14 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यासह जळगाव तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 5, पारोळा तालुक्यात 4 व भुसावळात 1 असे 11 टँकर सुरू आहेत़
गेल्या वर्षापेक्षा जिल्ह्यात दुप्पट पाऊस
पावसाळ्याला वेळेवर सुरुवात झाली़ जून अखेर जिल्ह्यात 14़8 टक्के एवढा पाऊस पडला आह़े 2016 मध्ये जून अखेर सरासरी 7़4 टक्के इतकाच पाऊस पडला आह़े गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्यापपावेतो दुप्पट पाऊस झाला आह़े मात्र तरीही पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आह़े