शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

राम मंदिरासाठी अध्यादेश काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:19 IST

आमदार टी. राजासिंह यांचे आवाहन

ठळक मुद्दे हिंदू राष्ट्र जागृती सभेला प्रचंड प्रतिसाद

जळगाव : आज अयोध्येत श्रीरामाचे मंदिराचे मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे रामाचे मंदिर उभारण्यासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता राम मंदिरासाठी अध्यादेश काढावा. अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन तेलंगनाचे आमदार व श्रीराम सेनेचे संस्थापक टी.राजासिंह यांनी केले.हिंदू जनजागृती समितीच्यावतीने रविवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी शिवतीर्थ मैदानावर आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर हे उपस्थित होते. सभेला प्रचंड गर्दी होती. आमदार राजासिंह म्हणाले की, चित्रपट अभिनेता नसीरुद्दीन शहा, आमिरखान, शाहरूख खान यांना याच देशात राहून, कोट्याधीश झाल्यानंतर आता असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे यापुढे त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करून बघू नका.आठ दिवस वाट बघा, इंटरनेटवर फुकटात बघा, असे आवाहन केले. देशात अल्पसंख्य नव्हे, तर बहुसंख्य हिंदू धोक्यात आहेत. देशात गोहत्या वाढली असून मोठ्या प्रमाणावर गोमांस निर्यात केले जात आहे. हिंदूंचे उत्सव, सण आल्यावर ध्वनीक्षेपकावर बंदी आणली जाते असा सवालही त्यांनी केला.१६ रोजी बैठकहिंदू राष्टÑ स्थापनेची दिशा ठरविण्यासाठी १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगावातील पद्मावती मंगल कार्यालयात बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली.